शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

बोंडअळीग्रस्त कपासीच्या पंचनाम्यांना गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:54 IST

जिल्ह्यात बीटीसह सर्वच कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला चढविला होता. शासनाने त्याचे पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पथके स्थापन केली असून पंचनाम्यांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात बीटीसह सर्वच कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला चढविला होता. शासनाने त्याचे पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पथके स्थापन केली असून पंचनाम्यांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे.शासनाने हे पंचनामे करताना दोन महत्त्वपूर्ण बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये सातबाराला या पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. तसेच या पिकाचे जिओ टॅगिंग करणे अनिवार्य आहे.त्यामुळे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संयुक्त पथकाने या बाबी तपासून वेळेत पंचनामे सादर करण्यास सांगितले. वसमत तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र असल्याने या भागात मनुष्यबळ थोडे अधिक प्रमाणात लागणार आहे. इतर तालुक्यांत फारसे क्षेत्र नाही. यात वसमत-२२४४६, कळमनुरी-१३७९९, औंढा-१0१२८, सेनगाव-४९५५, हिंगोली-३२७0 हेक्टर असे कृषी विभागाकडील नोंदीनुसार तालुकानिहाय क्षेत्र आहे. आता बºयाच भागात सर्वे सुरू झाला आहे.