शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

भविष्यात सोयाबीनचे दर वाढतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:34 IST

बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीमुळे आगामी काळात सोयाबीनला वाढीव दर मिळण्याची आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच सर्व माल विक्रीची घाई करू नये, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीमुळे आगामी काळात सोयाबीनला वाढीव दर मिळण्याची आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच सर्व माल विक्रीची घाई करू नये, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.रविवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ.तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रा. दुगार्दास साकळे, गोवर्धन विरकुंवर, नगरसेवक गणेश बांगर यांची उपस्थिती होती.पटेल म्हणाले की, राज्यात कामाच्या शोधासाठी मजुरांचे स्थलांतर होणार नाही, याची काळजी शासन घेत आहे. गावपातळीवर विविध योजनेची कामे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी दोन वर्षपुरेल एवढे धान्य साठा असून जनावारांचा चाºयाचा प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, तापमानवाढीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे आता ढगफुटी किंवा दुष्काळ ही परिस्थितीच राहणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.राज्यात तूर खरेदीचे १६३ कोटी रुपये देणे शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र खरेदी केलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामात साठवून त्याची पावती मिळाल्यावरच पैसे मिळतात. त्यामुळे ही रक्कम अडकली. हरभरा खरेदीमधे नोंदणी केलेल्या शेतकºयांना फरकाची रक्कम दिली जाणार आहे. मात्र शेतकºयांनी दूरध्वनीवरून केलेली नोंदणी खरी होती किंवा नाही याची तपासणी केली जात असून दिवाळीनंतरच ही रक्कम दिली जाणार असल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण