शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

भविष्यात सोयाबीनचे दर वाढतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:34 IST

बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीमुळे आगामी काळात सोयाबीनला वाढीव दर मिळण्याची आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच सर्व माल विक्रीची घाई करू नये, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीमुळे आगामी काळात सोयाबीनला वाढीव दर मिळण्याची आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच सर्व माल विक्रीची घाई करू नये, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.रविवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ.तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रा. दुगार्दास साकळे, गोवर्धन विरकुंवर, नगरसेवक गणेश बांगर यांची उपस्थिती होती.पटेल म्हणाले की, राज्यात कामाच्या शोधासाठी मजुरांचे स्थलांतर होणार नाही, याची काळजी शासन घेत आहे. गावपातळीवर विविध योजनेची कामे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी दोन वर्षपुरेल एवढे धान्य साठा असून जनावारांचा चाºयाचा प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, तापमानवाढीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे आता ढगफुटी किंवा दुष्काळ ही परिस्थितीच राहणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.राज्यात तूर खरेदीचे १६३ कोटी रुपये देणे शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र खरेदी केलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामात साठवून त्याची पावती मिळाल्यावरच पैसे मिळतात. त्यामुळे ही रक्कम अडकली. हरभरा खरेदीमधे नोंदणी केलेल्या शेतकºयांना फरकाची रक्कम दिली जाणार आहे. मात्र शेतकºयांनी दूरध्वनीवरून केलेली नोंदणी खरी होती किंवा नाही याची तपासणी केली जात असून दिवाळीनंतरच ही रक्कम दिली जाणार असल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण