शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन खरेदी केंद्राचा तिढाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:27 IST

मोठ्या विश्वासाने शेतीमालाची विक्री करण्यासाठी खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी केली होती. मात्र आता संघाचे खरेदीचे अधिकार काढलेत. तर नाफेडच्या अधिकाºयाचा अपघात झाल्याने बाजार समितीला खरेदी सुरू करता येत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतकरी मात्र संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.

ठळक मुद्देखविसंचे अधिकार काढले : बाजार समितीचे केंद्र बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मोठ्या विश्वासाने शेतीमालाची विक्री करण्यासाठी खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी केली होती. मात्र आता संघाचे खरेदीचे अधिकार काढलेत. तर नाफेडच्या अधिकाºयाचा अपघात झाल्याने बाजार समितीला खरेदी सुरू करता येत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतकरी मात्र संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकरी आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करीत आहेत. त्यातच शेतीमालाला भाव नसल्याने खुल्या बाजारात मातीमोल किंमत मिळत आहे. शासकीय खरेदी केंद्रावर जाचक अटी अन् प्रतीक्षा करण्यात व्यवहार ठप्प झाले आहेत. सलग दोन वर्षांपासून शेतकºयांच्या नशिबी हा दुर्देवाचा फेरा कायम आहे. आधी नाफेडने नडवले नंतर खरेदी विक्री संघातील संचालकांचा बेबनाव व गोंधळ अडचणीत आणणारा ठरला. या नादात पंधरा दिवसांपासून खरेदी-विक्री संघाचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद पडल्याने हिंगोली तालुक्यातील शेतकºयांना नाईलाजाने खाजगी बाजारात सोयाबीन विकावे लागत आहे. आता हे हमीभाव खरेदी केंद्र चालवण्याचे अधिकार बाजार समितीला दिले आहेत. मात्र हे केंद्र कधी सुरू होईल, याचाही काही नेम नाही. नाफेडच्या ज्या अधिकाºयाच्या हाती हे सगळे आहे, त्याचाच अपघात झाला. अशावेळी इतरांकडे शासनाने पदभार देणे अपेक्षित होते. मात्र तसेही होत नसल्याने शेतकºयांच्या नशिबी मात्र आणखी किती प्रतीक्षा राहील, हे कळयला मार्ग नाही. दोन वर्षांपासून हे दुष्टचक्र कायम आहे.