शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

...तर महानिरीक्षकांची दरमहा मोहीम हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

महानिरीक्षकांच्या मोहिमेतही पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी हातचलाखी करीत काही ठरावीक गुंडांना हातच लावला नाही. आता ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अशांना ...

महानिरीक्षकांच्या मोहिमेतही पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी हातचलाखी करीत काही ठरावीक गुंडांना हातच लावला नाही. आता ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अशांना सावध करून काही दिवस आवरते घेण्याचे संदेश गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कदाचित महानिरीक्षकांमार्फत बाहेरच्या जिल्ह्यातील पथकांमार्फत छापे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास जिल्हा पोलीस दलावर नामुष्की ओढवण्याची भीती आहे. त्यामुळे तसे न होता स्थानिकलाच किरकोळ कारवाया दाखवून पुन्हा ही मोहीम गतिमान असल्याचे दाखविण्याचाही प्रयत्न आहे. वसमत, औंढा, कुरुंदा, सेनगाव, कनेरगाव नाका, औंढा आणि आखाडा बाळापूर या पट्ट्यातही काही जणांना मिळणारे कायमचे अभय अजूनही कायम आहे. महानिरीक्षकांनी पथकेच पाठवायची तर या भागात पाठवणे गरजेचे आहे. पोलीस दल पूर्वी खबरींचा उपयोग गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी करायचे. आता खबरींचा नवा अवतार समोर येत आहे. हे खबरीच आता पोलीस कधी येणार, याची टीप देत असतात. शिवाय तरीही ते ठाण्यातील काहींच्या जवळचे असतात. चार-दोन ठिकाणची माहिती दिल्यानंतर पक्का खबरी समजून जो सोबत मिरवतोय, तोच अवैध धंदा चालविणाऱ्यांचा खबरी बनल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही. यावरही काहीजण धकवून नेत आहेत. तर काही ठिकाणी स्थागुशाची मंडळीच नियमित हजेरी लावून येत असल्याने कारवाईचा चमत्कार घडत नाही. मात्र यातून नवगुन्हेगारांचा उदय होत असून हिंगोलीसारख्या ठिकाणी भरचौकात चाकूने भोसकण्याचे किंवा वसमतला दरमहा एक-दोन मुडदे पाडण्याचे प्रकार घडत आहेत. हे थांबविण्यासाठी आता सुपरमॅन अवतरणार की स्थानिक पोलीसच या अवैध धंद्यांची खुडणी करण्याऐवजी मुळासकट उपटून काढणार? हा प्रश्न आहे.