शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कारासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:34 IST

दीनदयाल अंत्योदय योजना राष्टÑीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये स्वच्छतेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या संघास उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार हिंगोलीतील तीन वस्तीस्तरीय संघाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दीनदयाल अंत्योदय योजना राष्टÑीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये स्वच्छतेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या संघास उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार हिंगोलीतील तीन वस्तीस्तरीय संघाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.या पुरस्कारासाठी महाराष्टÑ राज्यातील एकूण १० (ए. एल. एफ) वस्तीस्तराची निवड केलेली आहे. त्यापैक्ीच हिंगोली येथील तीन संघाची निवड झाली आहे. यामध्ये संभाजी विद्यासागर वस्तीस्तरीय संघाच्या अध्यक्ष मीराबाई देवीदास गायकवाड, सचिव ज्योती दीपक गायकवाड, तर निरंजनबाबा वस्तीस्तरीय संघ मीराबाई दादाराव मुंडे, सचिव मंगल दिनकर तडसे आणि राजमाता जिजाऊ वस्ती संघ अध्यक्ष सविता नंदू लांडगे, सदस्य छायाताई अशोक लांडगे या सर्वांनी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, सीओ रामदास पाटील, शहर अभियान व्यवस्थापक पंडित मस्के, प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले होते.त्यानुसार कार्य करणाºयांना दिल्ली येथे २३ मार्च रोजी होणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यास घेऊन येण्याच्या सूचना शहर अभियान व्यवस्थापकांना दिल्या आहेत. पुरस्कारास निवड झाल्याबद्दल अध्यक्ष बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ पाटील यांच्यासह न.प. कर्मचाºयांच्या हस्ते सत्कार केला. वस्तीस्तरीय संघाने शहरात स्वच्छ भारत अभियाना मध्ये सहभागी होऊन सकाळ, सायंकाळ गुड मॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावरील शौचालय थांबविले. तसेच वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठीही पालिकेने केलेल्या सहकार्याची दखल शासनाने घेतली आहे.