शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कारासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:34 IST

दीनदयाल अंत्योदय योजना राष्टÑीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये स्वच्छतेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या संघास उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार हिंगोलीतील तीन वस्तीस्तरीय संघाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दीनदयाल अंत्योदय योजना राष्टÑीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये स्वच्छतेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या संघास उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार हिंगोलीतील तीन वस्तीस्तरीय संघाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.या पुरस्कारासाठी महाराष्टÑ राज्यातील एकूण १० (ए. एल. एफ) वस्तीस्तराची निवड केलेली आहे. त्यापैक्ीच हिंगोली येथील तीन संघाची निवड झाली आहे. यामध्ये संभाजी विद्यासागर वस्तीस्तरीय संघाच्या अध्यक्ष मीराबाई देवीदास गायकवाड, सचिव ज्योती दीपक गायकवाड, तर निरंजनबाबा वस्तीस्तरीय संघ मीराबाई दादाराव मुंडे, सचिव मंगल दिनकर तडसे आणि राजमाता जिजाऊ वस्ती संघ अध्यक्ष सविता नंदू लांडगे, सदस्य छायाताई अशोक लांडगे या सर्वांनी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, सीओ रामदास पाटील, शहर अभियान व्यवस्थापक पंडित मस्के, प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले होते.त्यानुसार कार्य करणाºयांना दिल्ली येथे २३ मार्च रोजी होणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यास घेऊन येण्याच्या सूचना शहर अभियान व्यवस्थापकांना दिल्या आहेत. पुरस्कारास निवड झाल्याबद्दल अध्यक्ष बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ पाटील यांच्यासह न.प. कर्मचाºयांच्या हस्ते सत्कार केला. वस्तीस्तरीय संघाने शहरात स्वच्छ भारत अभियाना मध्ये सहभागी होऊन सकाळ, सायंकाळ गुड मॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावरील शौचालय थांबविले. तसेच वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठीही पालिकेने केलेल्या सहकार्याची दखल शासनाने घेतली आहे.