शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हिंगोलीत अतिक्रमणधारकांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:32 IST

शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी तलाबकट्टा परिसरातील अतिक्रमणधारकांना तहसीलने नोटिसा बजावल्या आहेत. यात काहींनी तर आमची अनेक दिवसांची मालकी असल्याचे सांगून तहसीलदारांकडे धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी तलाबकट्टा परिसरातील अतिक्रमणधारकांना तहसीलने नोटिसा बजावल्या आहेत. यात काहींनी तर आमची अनेक दिवसांची मालकी असल्याचे सांगून तहसीलदारांकडे धाव घेतली. त्यांनी याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.जलेश्वर तलावालगतच्या जवळपास ४00 जणांना अशा प्रकारच्या नोटिसा आल्या आहेत. २८ फेब्रुवारीच्या नोटिसांत ९ मार्च ही अंतिम तारीख असल्याने आज तहसीलला गर्दी वाढली होती. यापैकी काहींची अतिक्रमणे तर काहीजण जागेची मालकीस असल्याचे सांगत आहेत. या भागातील साठ ते ७0 जणांनी तहसीलदार गजानन शिंदे यांची भेट घेवून कैफियत मांडली. गेल्या अनेक दिवसांपासून रहिवासी असताना अचानक व विलंबाने नोटिसा आल्या. ९ मार्चपर्यंतच अतिक्रमण पुरावे सादर करण्यास मुदत दिल्यानेही काहींनी नाराजी व्यक्त केली. तर ज्यांची मालकी आहे, अशांनी तहसीलला पुरावे सादर करावे, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.आधी पुनर्वसन करायाबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनही दिले. त्यात म्हटले की, ६0 ते ७0 वर्षांपासून हे लोक येथे राहतात. शांततामय मार्गाने ते ताबेदार आहेत. घरपट्टी, नळपट्टी भरतात. अनेक दिवसांची वीजबिले आहेत. १९९0 पूर्वीच्या अतिक्रमणांना कायम करण्याचा शासन आदेश आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली या लोकांना थेट बेघर करू नये. आधी त्यांचे पुनर्वसन करावे. नंतरच विकासकामे करावीत, अशी मागणी रासपचे विनायक भिसे यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.