शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वाढत्या महागाईने सामान्यांचे जगणे अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST

हिंगोली : देशामध्ये पेट्रोल-डिझेलसह घरगुती वापराच्या गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ...

हिंगोली : देशामध्ये पेट्रोल-डिझेलसह घरगुती वापराच्या गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १०० दिवस उलटून देखील केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. याचा निषेध करीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले.

केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी व शेती उद्धवस्त होणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. या महागाईने सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे, परंतु नोकरदार व मध्यमवर्गीयांचेही कंबरडे मोडले आहे.

महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. असे नमूद करीत सर्व मागण्यांची गांभिर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांवर लादलेले काळे कृषी कायदे मागे घेण्यात यावे आणि वाढती महागाई कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारला सुचना कराव्यात अशा मागणीचे निवेदन करण्यात आले आहे. यावेळी हिंगोली शामराव जगताप,शेख निहाल भैय्या, कृ.उ.बा सभापती दत्ता बोंढारे, अनिल नेनवाणी, माबुद बागवान, विलास गोरे, आरेफलाला, मुजीब कुरेशी, आबेदअली जहागीरदार, राजाराम खराटे, जुबेर मामु, बंटी नागरे, अक्षय डाखोरे, संतोष साबळे, आशिष पुंडगे आदी उपस्थित होते. फोटो नं. २२