शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

भारतीय संविधान हे पुनर्रचनेचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:31 IST

देशाची पुनर्रचना करणारी व्यवस्था म्हणजे भारतीय संविधान आहे. आधुनिक पद्धतीने विचार करण्याची संधी ही या देशाची राज्यघटना आम्हा सर्वांना देत आहे, असे प्रतिपादन बौद्ध सांस्कृतिक मंडळद्वारा संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना डॉ. सुरेश माने यांनी केले. ‘भारतीय संविधानाची अंमलबजावणी एक राष्ट्रीय आव्हान’ या विषयावर ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : देशाची पुनर्रचना करणारी व्यवस्था म्हणजे भारतीय संविधान आहे. आधुनिक पद्धतीने विचार करण्याची संधी ही या देशाची राज्यघटना आम्हा सर्वांना देत आहे, असे प्रतिपादन बौद्ध सांस्कृतिक मंडळद्वारा संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना डॉ. सुरेश माने यांनी केले. ‘भारतीय संविधानाची अंमलबजावणी एक राष्ट्रीय आव्हान’ या विषयावर ते बोलत होते.देशाच्या भविष्याची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेली आहे. भारतीय संविधानाची अंमलबजावणी हे फार मोठे आव्हान आहे हे विषद करताना ते म्हणाले की, कलम ४५ नुसार दहा वर्षांच्या आत १४ वर्षांखालील सर्व मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळाले असते तर या देशाचा चेहरा बदललेला दिसला असता. त्यामुळे अनियंत्रित आणि बेलगाम राज्यसत्ता हे या संविधानाला मान्य नाही. तर या देशाचे संविधान हे पुनर्रचनाचा आराखडा आहे. खरेतर संविधानाच्या योग्य अंमलबजावणीतच या देशाचे हित आणि विकास आहे, असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध सांस्कृतिक मंडळाचे प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव तर उद्घाटक अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोनि सुधाकर आडे, तसेच मंडळाचे संस्थापक सदस्य- एस. एस. बडोले, निवृत्ती सरकटे, डी. एन. जाधव, युवराज खंदारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शत्रुघ्न जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन कैलास भुजंगळे यांनी केले. त्रिशरण व पंचशील अशोक इंगोले यांनी म्हटले. यशस्वीतेसाठी मंडळाचे सहसचिव प्रा. डॉ. किशोर इंगोले, उपाध्यक्ष सुभाष भिसे, कोषाध्यक्ष सुरेश झिंझाडे, सदस्य प्रा. डॉ. सचिन हटकर, भीमराव कुरवाडे, मनोहर वाकळे प्रा. आशिष इंगळे, अंतिदास इंगोले आदींनी परिश्रम घेतले. व्याख्यानमालेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरHingoliहिंगोली