शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू ठेवा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST

राजीव सातव यांनी केली ऊर्जामंत्र्यांकडे मागणी हिंगोली : वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू ठेवण्याची ...

राजीव सातव यांनी केली ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

हिंगोली : वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

सध्या जिल्ह्यात रबीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरिपात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसे राहिले नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काहीतरी पर्याय करून शेतकऱ्यांनी रबी हंगामातील गहू, हरभरा, भुईमुगाची पेरणी केली आहे. या पिकांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी सक्ती केली जात आहे. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना चालू बिलातील रक्कमेचा भरणा करून थकबाकीसाठी काही काळाची सवलत दिल्यास शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. अन्यथा खरिपाप्रमाणेच शेतकऱ्यांचे रबी हंगामाचेही नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना पूर्ण बिल भरण्यासाठी सक्ती करू नये. वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू ठेवावे, अशी मागणी खासदार सातव यांनी ऊर्जामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे आहे.