शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बदल्यांवरील आक्षेपांची सुनावणी थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:51 IST

गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्हांतर्गत बदल्यांवरील आक्षेपाची सुनावणी थंड बस्त्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात असून ४ सप्टेंबरला दुसऱ्यांदा सुनावणी झाल्यानंतर अजूनही त्याचा अहवाल बाहेर आला नाही. गतवर्षीची तर संचिकाच गायब झाली. यावरून कुणाला साधी नोटीसही काढण्यात आली नसल्याने धाडस वाढत चालले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्हांतर्गत बदल्यांवरील आक्षेपाची सुनावणी थंड बस्त्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात असून ४ सप्टेंबरला दुसऱ्यांदा सुनावणी झाल्यानंतर अजूनही त्याचा अहवाल बाहेर आला नाही. गतवर्षीची तर संचिकाच गायब झाली. यावरून कुणाला साधी नोटीसही काढण्यात आली नसल्याने धाडस वाढत चालले आहे.शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराचे अनेक नमुने नेहमीच समोर येतात. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये आलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेऊन त्यात तथ्य आढळून आल्यास कारवाईचे अधिकार जि.प. सीईओंच्या अध्यक्षतेखालील समितीला दिलेले आहेत. यंदाही ९ शिक्षकांनी विविध प्रकारचे आक्षेप नोंदविले होते. यापूर्वी याबाबत ६ जुलैला सुनावणी झाली होती. त्याचा कोणताच अहवाल बाहेर पडला नसल्याने अनेकांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा ४ सप्टेंबरला सुनावणी झाली. त्याचाही अहवाल अद्याप तयार नाही. पती-पत्नी एकत्रिकरणातील अंतर, पाल्यांचे बोगस मतिमंद प्रमाणपत्र, दर्शविलेले गाव ज्येष्ठ शिक्षकांऐवजी कनिष्ठांना मिळणे आदी प्रकारचे हे आक्षेप होते. यात पुरावे सादर करूनही प्रशासनाने या बाबी विचारात घेतल्या नाहीत. एका शिक्षकाच्या पाल्याच्या मतिमंदत्वाची तक्रार तर सलग दुसºया वर्षी गाजत आहे. आॅनलाईन प्रमाणपत्राऐवजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतल्याची तक्रार चर्चेचा विषय ठरली आहे.या शिक्षकांच्या बदल्यांतील अनियमितता यंदा गतवर्षीपेक्षा कमी झाली असली तरीही एकदा ही प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा न्याय मिळतच नाही, अशी भावना शिक्षकांत निर्माण होत आहे. प्रशासनाची वागणूक याला कारण ठरत आहे. तर प्रत्येक बाबीला विभागीय आयुक्तांचा रस्ता दाखवत अंग झटकत असल्याचा आरोपही होत आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र