शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शेतकरीविरोधी काळा कायदा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

हिंगाेली : केंद्र सरकारने देशातील शेतकरी व कामगारांच्या विरोधात कायदे केले. पंजाब व हरयाणा यांच्यासह देशातील सर्व शेतकरी ...

हिंगाेली : केंद्र सरकारने देशातील शेतकरी व कामगारांच्या विरोधात कायदे केले. पंजाब व हरयाणा यांच्यासह देशातील सर्व शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीमध्ये ७२ दिवसांपासून आंदोलन करत आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.

संभाजी ब्रिगेड' चे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ निवेदन देत केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच, ८ डिसेंबर २०२० रोजी संपूर्ण भारतबंदला पाठिंबा देत त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. शेतकरी या कायद्याच्या विरोधात असतील तर केंद्र सरकार व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन लक्षात घेऊन तत्काळ कायदे रद्द करावे, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.

भारतरत्न देऊन क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा सन्मान केला. शेतकरी अडचणीत असून देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात सर्व शेतकरी संघर्ष करत आहे. मात्र तेंडुलकर भाजपची दलाली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात. शेतकरी जर जगाचा पोशिंदा असेल तर त्यांना सन्मानाची वागणूक व पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. त्यामुळे अकलेचे तारे तोडणाऱ्यांचा ‘भारतरत्न’ काढून घेतला पाहिजे अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे.