शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

तीन दिवसांत सात हजार क्विंटल हळदीची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST

हिंगोली : पेरणीचे दिवस सद्य:स्थितीत संपले असून, शेतकरी आपल्याकडील हळद वेळ मिळेल तशी घेऊन येत आहेत. या आठवड्यातील तीन ...

हिंगोली : पेरणीचे दिवस सद्य:स्थितीत संपले असून, शेतकरी आपल्याकडील हळद वेळ मिळेल तशी घेऊन येत आहेत. या आठवड्यातील तीन दिवसांत जवळपास सात हजार क्विंटल हळदीची खरेदी झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीसाठी चांगले मार्केट असल्यामुळे अमरावती, अकोला, अचलपूर, उमरखेड, ढाणकी, परभणी, गंगाखेड, मंठा, आदी ठिकाणांहून शेतकरी हळद घेऊन येतात. मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार हे चार दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याचे पाहून शेतकरी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी शेतीमाल घेऊन येतात. सध्या हळदीला सहा ते सात हजार ५०० रुपये असा भाव दिला जात आहे. चालू आठवड्यात जवळपास दोन हजार क्विंटल हळद खरेदीसाठी आणण्यात आली होती.

गत आठवड्यात पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांंना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल आणता आला नाही. काही शेतकऱ्यांनी मात्र वेळात वेळ काढून हळद आणली होती. मागच्या आठवड्यात पाच हजार क्विंटल हळद खरेदी झाल्याचेही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी कोरोनाचे नियम पाळावेत

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल आणतेवेळेस कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. कृषी दुकाने तसेच बाजारपेठेत विनाकारण गर्दी करू नये. प्रत्येक शेतकऱ्याने मास्कचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहनही कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना केले आहे.