शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक रुग्ण विवाहीतेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 16:17 IST

कळमनुरी तालुक्यातील वसफळ येथे एका विवाहीतेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली आहे.

डोंगरकडा ( जि. हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील वसफळ येथे एका विवाहीतेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसफळ येथील शिलाबाई बालाजी गवळी (३१) ही महिला ४ फेब्रुवारी पासून मानसिक संतुलन बिघडल्याने घरातून निघून गेल्याची तक्रार नातेवाईकांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात केली होती. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गावाला सार्वजानिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी याबाबत आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली.

पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत महिलेचा दिर सुदाम रतन गवळी यांच्या फियार्दीवरून आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोउपनि सविता बोधनकर, जमादार बाभळे, प्रशांत शिंदे हे करीत आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याWomenमहिलाHingoliहिंगोली