शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

‘शाळाबाह्य मुलांची अद्ययावत माहिती द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:40 IST

जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २८ जुलैपर्यंत सर्व शिक्षा जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना आहेत. शोध घेऊन शाळेत दाखल केलेले शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत जात आहेत का? बाहेर जिल्ह्यातून हिंगोलीत दाखल झालेले शाळाबाह्य मुले किती आहेत आदी माहिती माहिती भरून द्यावी लागणार आहे.

<p>लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २८ जुलैपर्यंत सर्व शिक्षा जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना आहेत. शोध घेऊन शाळेत दाखल केलेले शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत जात आहेत का? बाहेर जिल्ह्यातून हिंगोलीत दाखल झालेले शाळाबाह्य मुले किती आहेत आदी माहिती माहिती भरून द्यावी लागणार आहे.शिक्षणापासून एकही मुल वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेत शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेशित करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून अनेक बालकांना जवळील शाळेत प्रवेश दिला होता. आता संबधित गटशिक्षणाधिकाºयांना त्यांच्या तालुक्यातील शाळाबाह्य मुलांची केंद्रनिहाय अद्ययावत माहिती सर्व शिक्षा अभियान जिल्हा कार्यालयात दाखल करण्याच्या सूचना प्रभारी शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यातील एकूण शाळाबाह मुले, तसेच ज्या शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश दिला आहे, हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत किंवा नाहीत, यासह विविध आढावा शिक्षणाधिकाºयांकडून घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगानेच गटशिक्षणाधिकाºयांना शाळाबाह्या मुलांची अद्ययावत माहिती सादरीकरणाच्या सूचना आहेत.सर्व शिक्षा अभियान जि. प. हिंगोली व डीआयईसीपीडी यांच्या संयुक्त विद्येमाने जिल्हाभरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती भरून देण्यासाठी संबधित गशिअ यांना शिक्षणाधिकाºयांनी दिलेला तक्ता भरून द्यावा लागणार आहे. यामध्ये प्रथम तालुक्याचे नाव, केंद्राचे व मुलाचे नाव, स्थलांतर, शाळाबाह्य, अनियमित याप्रकरची माहिती. तसेच मुल शाळेत न येण्याचे कारण, मुलांमधील जीवन कौशल्य, मुल नियमित शाळेत यावे यासाठी घेण्यात आलेली दक्षता यासह विविध माहिती गशिअ यांना देण्याच्या सूचना आहेत. परजिल्ह्यातून आलेले दगडफोड कामगार तसेच गाव, वस्ती तांडा वाड्यावरील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेशित करून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात एकही मूल शाहाबाह्य राहू नये, यासाठी मोहिम राबविली जात आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.