सदरील घटनेमुळे मातंग,बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून या घटनेची चौकशी करून यातील दोषींना तात्काळ अटक करावी,दोषी समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी दिलेल्या निवेदनात केली आहे. अटक न केल्यास वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रकाशचंद्र पाठक यांनी दिला. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रकाशचंद पाठक मालगण, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब साळवे, गंगाधर देवकते, अरविंद मुळे,चंद्रमुनी मुळे,लखन रणखांबे, निलेश मुळे, महेंद्रकुमार डांगे, आकाश मुळे, सचिन ढेंबरे, राजू खंडागळे, आर. के. रणखांबे, विषाल रणखांबे, श्रीकांत रणखांबे, विजय रणखांबे, अविनाश रणखांबे, निलेश रणखांबे, ओम रणखांबे, विक्रम सरोदे, विक्रम खिल्लारे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदन देतानाचा फोटो नंबर ८