शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

साकोळ येथील घटनेचा वंचित बहुजन आघाडी कडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST

सदरील घटनेमुळे मातंग,बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून या घटनेची चौकशी करून यातील दोषींना तात्काळ अटक करावी,दोषी समाजकंटकांवर देशद्रोहाचा ...

सदरील घटनेमुळे मातंग,बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून या घटनेची चौकशी करून यातील दोषींना तात्काळ अटक करावी,दोषी समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी दिलेल्या निवेदनात केली आहे. अटक न केल्यास वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रकाशचंद्र पाठक यांनी दिला. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रकाशचंद पाठक मालगण, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब साळवे, गंगाधर देवकते, अरविंद मुळे,चंद्रमुनी मुळे,लखन रणखांबे, निलेश मुळे, महेंद्रकुमार डांगे, आकाश मुळे, सचिन ढेंबरे, राजू खंडागळे, आर. के. रणखांबे, विषाल रणखांबे, श्रीकांत रणखांबे, विजय रणखांबे, अविनाश रणखांबे, निलेश रणखांबे, ओम रणखांबे, विक्रम सरोदे, विक्रम खिल्लारे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदन देतानाचा फोटो नंबर ८