शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ७३ शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यात जवळपास ३७३ शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी गावपातळीवर समिती आहे. या समितीने ...

हिंगोली जिल्ह्यात जवळपास ३७३ शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी गावपातळीवर समिती आहे. या समितीने मागील महिनाभरात गावात रुग्ण आढळला की नाही, याची चाचपणी करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे. अनेक गावांत मागील दोन महिन्यांपासून एकही रुग्ण नाही. मात्र तरीही शाळा सुरू करण्यासाठी नेमकी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही. ग्रामपातळीवर दैनंदिन सर्व व्यवहार सुरू आहेत. मुले एकत्रित खेळण्यासह गावात विविध धार्मिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होताना दिसत आहेत. कोरोनाचा कहर कमी झाल्यापासून मास्कसह इतर सर्वच बाबींचा विसर पडल्याचे दिसत आहे. अशावेळी शाळा सुरू झाल्या तर या मुलांमध्ये जागृती करून त्यांच्यामार्फत पालकांनाही दक्षतेचे धडे देता येणार आहेत. मात्र समित्यांसह प्रशासकीय पातळीवरही शाळा सुरू करण्याबाबत उदासीनता दिसत आहे.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमलीची घटली आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनानेही स्पष्ट निकष ठरवून दिले आहेत. त्यानंतरही मुलाला शाळेत पाठवायचे की नाही, याची संमती पालकांनीच द्यायची आहे. मात्र शाळा सुरू करण्यासाठी एवढा विलंब होत असल्याने प्रशासकीय पातळीवरूनच शाळा सुरू न करण्याचा घाट घातला जात असल्याचे चित्र आहे.

माध्यमिक विभागाकडून आता ४० शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव सज्ज आहेत. यापूर्वी ८ शाळा सुरू झाल्या आहेत. तर प्राथमिककडून ३३ शाळांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार असल्याचे सांगितले जात आहे.