शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

कुंभार समाजातर्फे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:58 IST

विविध मागण्यांसाठी कुंभार समाजाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध मागण्यांसाठी कुंभार समाजाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपच्या नेत्यांनीही वर्धा येथील मेळाव्यात या समाजाच्या विविध मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटला तरीही त्याची पूर्तता होत नसल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. या समाजाची आर्थिक प्रगती साधण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानप्रमाणे स्वतंत्र माती कला महामंडळ स्थापन करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी भटकंतीचे जीवन जगणाºया कुंभार समाजाचा भटक्या विमुक्त जमाती या प्रवर्गात समावेश करावा, कुंभार समाजास वीट, मडकी व मूर्ती व्यवसायासाठी अस्तित्वात असलेल्या कुंभार खाणी त्वरित बहाल कराव्यात, कुंभार समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधीत्व द्यावे, संत शिरामेणी गोरोबा काका यांचे जन्मगाव तेर (जि.उस्मानाबाद) येथे तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विकास करावा, जिल्हा स्तरावर संत गोरोबा शासकीय वसतिगृह सुरू करावे, कुंभार व्यवसायासाठी एमआयडीसीत भूखंड द्यावा आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर रांजणे, जिल्हाध्यक्ष बबन लोणारे, भास्कर सांबरकर, अशोक बमरुल्लले, इंदूताई कुंटूरकर, अशोक भुसांडे, देवेश भुसांडे, बालासाहेब पोटेकर आदींच्या सह्या आहेत.रॉयल्टीचा प्रश्न४कुंभार समाजास ५00 ब्रासपर्यंत माती नेण्यास शासनानेच मुभा दिली. मात्र त्याचा परवाना तहसीलकडून दिला जात नाही. दिला तरीही रॉयल्टीसाठी वाहने अडविली जात आहेत. शिवाय कुंभार समाजाच्या वीटभट्टी चालकांना अकृषिकसाठी त्रस्त केले जात असल्याच्याही संबंधितांच्या तक्रारी आहेत.