शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

दोन जणांची कोरोनावर मात; तरी महिनाभरापासून रुग्णालयात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

शहरातील जिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. पण दुसरीकडे औंढा रोडवरील कोरोना सेंटरमध्ये ९ रुग्ण सद्य:स्थितीत असून त्यातील ...

शहरातील जिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. पण दुसरीकडे औंढा रोडवरील कोरोना सेंटरमध्ये ९ रुग्ण सद्य:स्थितीत असून त्यातील दोन रुग्णांनी कोरोना महामारीवर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, श्वसनाच्या आजारामुळे त्यांना इतरत्र हलताही येत नाही. परिणामी गत महिनाभरापासून ते दोन रुग्ण औंढा रोडवरील रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्या दोन रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचेही डाॅक्टरांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात २१० सध्या बेड आहेत तर औंढा रोडवरील रुग्णालयात सध्या ९० बेड आहेत. औंढा रोडवर रुग्णांची काळजी घेण्यासाठी १० वैद्यकीय अधिकारी असून त्यांच्या मदतीला २० परिचारिका कार्यरत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची सकाळ, संध्याकाळी पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचेही या रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले.

औंढा रोडवरील रुग्णालयात सद्य:स्थितीत नऊ रुग्ण दाखल आहेत. यापैकी दोघांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, महिनाभरापासून त्यांना श्वसनाचा आजार आहे. सध्या त्यांच्यावर उपचारही सुरु आहेत. कोरोनापासून दूर राहायचे असेल तर मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक आंतर या त्रिसूत्रीचा नागरिकांनी उपयोग करुन घ्यावा. म्हणजे कोरोनाबरोबर इतर कोणताच आजार आपल्याजवळ येणार नाही.

- डाॅ. संजय नाकाडे, वैद्यकीय अधिकारी

श्वसनाच्या आजाराचे दोन रुग्ण

औंढा रोडवरील रुग्णालयात एकूण नऊ रुग्ण सद्य:स्थितीत दाखल आहेत. यापैकी दोन रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर दवाखान्यात राहण्याची वेळ येवून ठेपली आहे. सध्या त्या दोघांची प्रकृती चांगली आहे.

कोरोनातून बरा, पण श्वसनाचा त्रास सुरु

औंढा रोडवरील ‘त्या’ दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. परंतु, श्वसनाचा आजार सुरु झाल्यामुळे त्यांना कोणतीच हालचाल करता येत नाही.

सद्य:स्थीतीत ‘त्या’ रुग्णांची चांगल्या पद्धतीने देखरेखही केली जात आहे. तज्ज्ञ डाॅक्टर मंडळी त्या रुग्णांना वेळेवर औषधी देत आहेत.

बरे झाल्यानंतरही घ्या काळजी....

कोरोना महामारीतून बरे झाल्यानंतर इतरत्र न फिरता एकाच जागी विश्रांती घेणे गरजेचे आहे. सकाळच्यावेळी प्राणायाम करावा तसेच सात्वीक आहारावर जास्त भर द्यावा. एखाद्या आजाराचा जास्त त्रास होत असेल तर फॅमिली डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डाॅ. गायत्री मुलंगे यांनी सांगितले.