शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

तलाब कट्टा भागातील नागरिकांना मिळणार पर्यायी जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:46 IST

जलेश्वर तलाब परिसरातील तलाब कट्टा भागात १९५ अतिक्रमीत घरांना हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी बजावल्यानंतर या नागरिकांनी पालिका गाठत आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याकडे गा-हाणे मांडले. त्यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत म्हाडाच्या जागेत पक्क्या घरकुलाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जलेश्वर तलाब परिसरातील तलाब कट्टा भागात १९५ अतिक्रमीत घरांना हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी बजावल्यानंतर या नागरिकांनी पालिका गाठत आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याकडे गा-हाणे मांडले. त्यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत म्हाडाच्या जागेत पक्क्या घरकुलाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.नगर पालिकेच्या सभागृहात तलाब कट्टा या भागातील नागरिकांनी आपल्याला तहसीलदारांनी अतिक्रमण उठवण्याचा दिलेल्या नोटिसा घेवून आलेल्यांनी पर्यायी जागा देण्याच्या मागणीसाठी आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांना साकडे घातले. यावेळी नागरिकांची बाजू समजून घेत या प्रकरणी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. बेघर होणाऱ्या कुटूंबियांना म्हाडाच्या जागेत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, शासनाकडून तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, असे सांगण्यात आले.यावेळी नगरसेवक गणेश बांगर, आमेरअली, सुनील भुक्तर, मनोज शर्मा, सचिन जायभाये, रतन काळे, जयवंत काळे, फुलाजी शिंदे, सचिन शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणPoliticsराजकारण