शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ऑनलाईन 'एज्युकेशन' ने बिघडविले हस्ताक्षर अन् लिहिण्याची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST

कोरोनामुळे मागील वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र ऑनलाईन ...

कोरोनामुळे मागील वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी लेखन करण्याचे विसरत चालले आहेत. वळणदार हस्ताक्षर येत नसून लिहण्याची गतीही मंदावत आहे. दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा जवळ आली असून परीक्षेतील सर्व प्रश्न सोडविता येणार की नाही, याची चिंता विद्यार्थ्याांसह पालकांना लागली आहे. यासाठी पालक आता हस्ताक्षर सुधारण्यासह लेखनाची गती कशी वाढविता येईल,यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही उपक्रमशील शिक्षकही हस्ताक्षर सुधारण्यासाठी गृहपाठावर भर देत आहेत. दररोज लिखान करण्यासाठी देत आहेत. यातून हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न होत असला तरी लिहण्याची गती कशी वाढवायची हा प्रश्न कायम राहत आहे.

विद्यार्थ्यांनो हे करा !

१) वेळ लावून पेपर सोडविण्याचा प्रयत्न करावा.

२) लिखान करण्यापूर्वी हाताचा पंजा, स्नायूचे व्यायाम करणे, उंचीनुसार योग्य टेबल, खुर्चीचा वापर करावा.

३) दिवसभरात किमान आठ ते दहा पाने लिखानाचा सराव करावा.

मराठी विषयांचे तज्ज म्हणतात...

हस्ताक्षर सुधारण्यासाठी नियमित सराव करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर मुळाक्षरे, त्याचा आकार, वेलांटी, रफार आदींकडे लक्ष दिल्यास अक्षर वळणदार होण्यास मदत होईल.

-के.पी. कामशेट्टी, जि.प. शिक्षक

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणामुळे लेखन कौशल्यावर परिणाम होत असला तरी लेखनाचा नियमित सराव केल्यास हस्ताक्षर सुधारते. दररोज किमान आठ ते दहा ओळीचे लिखान करावे.

-संताेष खंदारे, जि.प. शिक्षक, काळकोंडी

ऑनलाईन अभ्यासामुळे हस्ताक्षर बिघडत आहे. लिहण्याची गतीही मंदावत चालली आहे. लिहण्याचा सराव नसल्याने हात दुखत असल्याच्या तक्रारी पाल्य करीत असून ऑनलाईनमुळे डोळ्यावरही परिणाम हाेत आहे.

- बापू सुर्यवंशी, पालक

ऑनलाईन अभ्यासामुळे मुले लिहण्याचा सराव विसरले आहेत. हस्ताक्षरही बिघडले असून गती कमी झाली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेची चिंता लागली आहे.

-माधव मारकळ. पालक, दांडेगाव