शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

कयाधूचे थेंबभरही पाणी नांदेडला नेऊ देणार नाही : शिवाजी माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

माने म्हणाले की, नांदेड येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी पाॅवर पॉइंट सादरीकरण केले. यामध्ये ...

माने म्हणाले की, नांदेड येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी पाॅवर पॉइंट सादरीकरण केले. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात खरबी येथील उच्च पातळी बंधाऱ्यातून पैनगंगा नदीत पाणी वळविण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यापूर्वी त्यांनी सापळी धरणाच्या माध्यमातून हे पाणी वळविण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा खरबी बंधाऱ्यातून पाणी वळविण्याचे मनसुबे आहेत. आधीच हिंगोली जिल्ह्यावर सिंचन अनुशेषातही अन्याय झाला आहे. ४०००० हेक्टरचा अनुशेष असताना साडेसतरा हजार हेक्टरचा मंजूर झाला आहे. त्यावर शासन काहीच विचार करीत नाही, उलट येथील पाणी पळवून हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट बनविण्याचा घाट घातला जात आहे. तो कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा माने यांनी दिला आहे. कायम नांदेड जिल्ह्याचा विचार करणाऱ्या चव्हाण यांनी हिंगोली जिल्ह्यालाही समान वागणूक देणे गरजेचे आहे. मतांचे राजकारण करताना इतरांचे जीवन प्रभावित होणार नाही, याची काळजी नेता म्हणून त्यांनी घेणे अपेक्षित आहे.