शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

आरटीई प्रवेश न दिल्यास कारवाई करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:17 IST

आरटीई प्रवेश न देणा-या शाळांवर कारवाईचा इशारा शासनाने दिल्यानंतर इंडीपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात अंतरिम आदेश देताना २0१८-१९ मध्ये अर्जदार शाळांनी आरटीई २५ टक्के कोट्यांतर्गत प्रवेश देण्यास नकार दिल्यास त्यांच्याविरुद्ध शासनाने कोणतेही जबरदस्तीचे कृत्य करू नये, असे म्हटल्याचे इसाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद खंडपीठाचा अंतरिम आदेश इसाची याचिका, परतावाच मिळत नसल्याची बोंब

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरटीई प्रवेश न देणा-या शाळांवर कारवाईचा इशारा शासनाने दिल्यानंतर इंडीपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात अंतरिम आदेश देताना २0१८-१९ मध्ये अर्जदार शाळांनी आरटीई २५ टक्के कोट्यांतर्गत प्रवेश देण्यास नकार दिल्यास त्यांच्याविरुद्ध शासनाने कोणतेही जबरदस्तीचे कृत्य करू नये, असे म्हटल्याचे इसाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.इसाने दिलेल्या माहितीनुसार या संघटनेने १६ जानेवारी २0१८ रोजी औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती. यात त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मागील ५ ते ६ वर्षांमध्ये देण्यात आलेल्या २५ टक्के आरटीई प्रवेशापोटीच्या प्रलंबित फी परताव्याबाबत मागणी केली होती. यापूर्वी शासनदरबारी ही मागणी अनेकदा लावून धरली होती. विविध आंदोलनेही केली. ३१ डिसेंबर २0१७ पर्यंत यासाठी अंतिम मुदत दिली होती. अन्यथा २0१८-१९ या वर्षातील २५ टक्के आरटीई प्रवेशावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला होता, असे पत्रकात म्हटले आहे. यामुळे अनेक संस्थाचालकांनी शाळांची आॅनलाईन नोंदणीच केली नव्हती. मात्र शिक्षण विभागाने आॅटो नोंदणी करून घेतल्याचेही पत्रकात म्हटले आहे.या सर्व बाबींच्या अनुषंगाने टाकलेल्या याचिकेवर अंतरिम निर्णय देताना खंडपीठाने शासन व प्रशासनास २३ फेब्रुवारीपर्यंत लेखी जबाब सादर करण्यास सांगितले आहे. तर त्यांनी वेळेत लेखी जबाब सादर न केल्यास एक हजार रुपये न्यायालयीन खर्च म्हणून जमा करावे लागतील, तसेच या रक्कमेची प्रतीपूर्ती सरकारी खजान्यातून करता येणार नाही. तर शैक्षणिक वर्ष २0१८-१९ मध्ये अर्जदार शाळांनी आरटीई २५ टक्के कोट्याअंतर्गत प्रवेश देण्यास नकार दिल्यास या कारणासाठी त्यांच्याविरुद्ध कोणतेही जबरदस्तीचे कृत्य करू नये, असेही आदेशात म्हटले आहे. न्यायमूर्ती एस.एम. गव्हाणे व न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्यासमक्ष या प्रकरणाची सुनावणी झाली.