शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

दुभाजक टाकण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:35 IST

कयाधू परीसरात साचतोय कचरा हिंगोली: जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेल्या व शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीकाठावर कचरा टाकला जात आहे. या ...

कयाधू परीसरात साचतोय कचरा

हिंगोली: जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेल्या व शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीकाठावर कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढत आहे. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील कचरा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात असून यामुळे जलप्रदुषणात भर पडत आहे. त्यामुळे नदीकाठावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गौण खनिजाची वाहतूक वाढली

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यात काही भागात गौण खनिजाची अवैध वाहतूक वाढली आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता माळरानावर उत्खणन करून हजारो रूपये किमतीच्या गौण खनिजाची वाहतूक केली जात आहे.

अनेक वेळा ग्रामस्थांनी वाहने आडविल्यास वाहनचालकांकडून अरेरावीची भाषा केली जात आहे. गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

रात्री दहा नंतर बस सोडण्याची मागणी

हिंगोली: येथील आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावर बस धावत आहेत. त्यामुळे मोठ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होत आहे. मात्र रात्री दहा वाजेनंतर आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, डोंगरकडा येथे जाण्यासाठी एकही साधी बस उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालयास कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन या मार्गावर रात्री दहा वाजेनंतर साधी बस सोडण्यात यावी, अशी मागणी होत आहे.