शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST

याबाबत राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधनांना निवेदनही पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की, जगाचा पाेशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी केंद्र शासनाच्या चुकीच्या ...

याबाबत राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधनांना निवेदनही पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की, जगाचा पाेशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे त्रस्त आहे. रासायनिक खतांच्या किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर बियाणांच्या किमतीसुद्धा वाजवीपेक्षा जास्त वाढविण्यात आल्या आहेत. इंधन दरवाढीमुळे आधीच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच प्रत्येकाची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनाच्या संकटाचाही फटका बसला. शेतातच भाजीपाला, फळे वाया गेली. घरगुती गॅसचे दर हजरावर गेले. उज्ज्वला योजनेत फुकट गॅस कनेक्शन देऊन आता अशापद्धतीने वसुली चालविली. त्यामुळे अनेकांनी गॅस बाजूला ठेवून पुन्हा चूल पेटविली आहे. त्यामुळे रासायनिक खतांसह या सर्व बाबींचीही दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन या दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला आहे. तर ही दरवाढ मागे न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष मनीष आखरे, माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, शहराध्यक्ष स. जावेद राज, बालाजी घुगे, बी. डी. बांगर, सुजय देशमुख, अमित कळासरे, ईश्वर उरेवार, इरफान पठाण, संचित गुंडेवार, महेंद्र ढबाले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.