शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

नानासाहेब देशमुख योजनेत २४० गावांची केली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:46 IST

जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नानासाहेब देशमुख या योजनेत जलसंधारणासह इतर कामे केली जाणार आहेत. यामध्ये एकूण २४० गावांची निवड केली असून, ४ गावांची प्रायोजीक तत्वावर निवड केल्याचे जिल्हाकृषी अधिक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नानासाहेब देशमुख या योजनेत जलसंधारणासह इतर कामे केली जाणार आहेत. यामध्ये एकूण २४० गावांची निवड केली असून, ४ गावांची प्रायोजीक तत्वावर निवड केल्याचे जिल्हाकृषी अधिक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.या योजनेंतर्गत जिल्ह्यातला एकूण २० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून निवड झालेल्या गावात हवामान बदलाशी निगडीत कामे केली जाणार आहेत. तर यासाठी संबंधित गावातील सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली कमीटी निवडली जाणार आहे. त्याची बैठक घेऊन त्या- त्या गावात उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये जलसंधारणासह आदी कामे केली जाणार आहेत. विशेष म्हणजे निवड केलेल्या गावातील ग्रामस्थांच्या म्हणन्या नुकसार उत्पन्न वाढीच्या आधारावर कामे केली जाणार आहेत. तसेच त्या- त्या गावातील शेतकरी, युवकांना विविध व्यवसायासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहेत. प्रायोजिक तत्वावर निवडलेल्या लिंगदरी, जामदया, उमरदरी, गोंडाळा या गावात कामे सुरु केलेली आहेत. या गावातील कामाचे सर्वेक्षण सुरु झाले आहेत. यासाठी औरंगाबाद, हिंगोली येथे बैठका झाल्या असून, कामाचे नियोजनकी करण्यात आल्याचे कृषी अधिक्षक लोखंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती