शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

नानासाहेब देशमुख योजनेत २४० गावांची केली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:46 IST

जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नानासाहेब देशमुख या योजनेत जलसंधारणासह इतर कामे केली जाणार आहेत. यामध्ये एकूण २४० गावांची निवड केली असून, ४ गावांची प्रायोजीक तत्वावर निवड केल्याचे जिल्हाकृषी अधिक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नानासाहेब देशमुख या योजनेत जलसंधारणासह इतर कामे केली जाणार आहेत. यामध्ये एकूण २४० गावांची निवड केली असून, ४ गावांची प्रायोजीक तत्वावर निवड केल्याचे जिल्हाकृषी अधिक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.या योजनेंतर्गत जिल्ह्यातला एकूण २० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून निवड झालेल्या गावात हवामान बदलाशी निगडीत कामे केली जाणार आहेत. तर यासाठी संबंधित गावातील सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली कमीटी निवडली जाणार आहे. त्याची बैठक घेऊन त्या- त्या गावात उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये जलसंधारणासह आदी कामे केली जाणार आहेत. विशेष म्हणजे निवड केलेल्या गावातील ग्रामस्थांच्या म्हणन्या नुकसार उत्पन्न वाढीच्या आधारावर कामे केली जाणार आहेत. तसेच त्या- त्या गावातील शेतकरी, युवकांना विविध व्यवसायासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहेत. प्रायोजिक तत्वावर निवडलेल्या लिंगदरी, जामदया, उमरदरी, गोंडाळा या गावात कामे सुरु केलेली आहेत. या गावातील कामाचे सर्वेक्षण सुरु झाले आहेत. यासाठी औरंगाबाद, हिंगोली येथे बैठका झाल्या असून, कामाचे नियोजनकी करण्यात आल्याचे कृषी अधिक्षक लोखंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती