शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण न करण्यावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तरीही राज्यातील शाळांमध्ये एक वर्षापासून ऑनलाईन शिक्षण घेण्यात येत होते. यासाठी ...

कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तरीही राज्यातील शाळांमध्ये एक वर्षापासून ऑनलाईन शिक्षण घेण्यात येत होते. यासाठी शिक्षक व पालकांनी मोठे योगदान दिले. मधल्या काळात ५ वीपासून पुढील वर्ग भरविण्यात आले होते. ऑनलाईन परीक्षेची तयारी केलेली असताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय चुकीचा असून चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ज्यां विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अथवा ऑनलाईन कोणतेच शिक्षण घेतलेले नाही,

अशा विद्यार्थ्यांना कोणतीही फिस न आकारता पुन्हा त्याच वर्गात बसविण्याचा तसेच अशा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण न करण्याचा निर्णय घेतल्याचेही बांगर यांनी स्पष्ट केले. वर्षभर गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना पास न करण्याचा व स्वेच्छेने अभ्यासक्रम रिपीट करण्यास तयार असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही बांगर यांनी केली.