शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

पीकविमा मंजुरीत जिल्ह्यावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:54 IST

२0१७-१८ च्या हंगामात चुकीच्या आणेवारीमुळे अवघा १३ कोटींचा पीकविमा मंजूर झाला. त्यामुणे संबंधित अधिकारी व विमा कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : २0१७-१८ च्या हंगामात चुकीच्या आणेवारीमुळे अवघा १३ कोटींचा पीकविमा मंजूर झाला. त्यामुणे संबंधित अधिकारी व विमा कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी केली.जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मागील हंगामात जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे शेतकºयांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. प्रत्येक गावात जावून तेथील सहा प्लॉटवर प्रत्यक्ष पिकाची पैसेवारी काढण्याचा आदेश शासनाने दिला होता. मात्र तसा वस्तूदर्शक अहवाल कोणी तयारच केला नाही. शेतकºयांच्या जीवनाशी थेट संबंध असणाºया या बाबीत योग्य पैसेवारी न काढल्याने शेतकºयांना पीकविमा मंजूर झाला नाही. खरीप हंगामात पैसेवारी काढत असताना त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींना सोबत घेवून पैसेवारी काढण्याबाबतचे पत्र १५ सप्टेंबर २0१७ रोजी दिलेले होते. मात्र त्यावर कोणतीच अंमलबजावणी झाली नाही.लगतच्या जिल्ह्यात हिंगोलीपेक्षा जास्त पर्जन्य असूनही पीकविमा मात्र जास्त मंजूर झाला. हिंगोली जिल्ह्यात चुकीच्या आणेवारीमुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिला आहे. याला संबंधित अधिकारी तसेच पीकविमा कंपनीही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे अधिकारी व पीकविमा कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात केली असून पीकविमा रक्कम देण्याची मागणी केली.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती