शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट असते तर वाचला असता जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST

हिंगोली : जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या १० महिन्यांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी ३८ अपघात झाले. या अपघातांत १७ ...

हिंगोली : जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या १० महिन्यांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी ३८ अपघात झाले. या अपघातांत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील वाहनचालकांनी हेल्मेट वापरले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. हेल्मेट न वापरल्यामुळे १७ जणांना प्राणास मुकावे लागले आहे.

अपघात झाला की, जास्त करून मेंदूला मार लागतो. हे पाहून शासनाने प्रत्येक वाहनचालकांना हेल्मेट सक्तीचे केलेले आहे; परंतु कोणीही त्याचा वापर करताना आढळून येत नाही. आजमितीस मोठे शहर वगळता इतर छोट्या शहरात तर हेल्मेटची सक्तीही केलेली पाहायला मिळत नाही. बहुतांश वेळा हेल्मेटच्या नावाखाली दंड आकारला जातो. नंतर मात्र त्याचे काहीही होत नाही. जिल्ह्यातील कलगाव वळण रस्ता तर अपघाताचे केंद्रच बनले आहे. या ठिकाणी वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. दुचाकीबरोबरच इतर मोठी अवजड वाहनेही बेफामपणे चालविली जात आहेत. या ठिकाणी पोलीस चौकीची आवश्यकता आहे.