शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

हेल्मेट असते तर वाचला असता जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST

हिंगोली : जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या १० महिन्यांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी ३८ अपघात झाले. या अपघातांत १७ ...

हिंगोली : जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या १० महिन्यांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी ३८ अपघात झाले. या अपघातांत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील वाहनचालकांनी हेल्मेट वापरले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. हेल्मेट न वापरल्यामुळे १७ जणांना प्राणास मुकावे लागले आहे.

अपघात झाला की, जास्त करून मेंदूला मार लागतो. हे पाहून शासनाने प्रत्येक वाहनचालकांना हेल्मेट सक्तीचे केलेले आहे; परंतु कोणीही त्याचा वापर करताना आढळून येत नाही. आजमितीस मोठे शहर वगळता इतर छोट्या शहरात तर हेल्मेटची सक्तीही केलेली पाहायला मिळत नाही. बहुतांश वेळा हेल्मेटच्या नावाखाली दंड आकारला जातो. नंतर मात्र त्याचे काहीही होत नाही. जिल्ह्यातील कलगाव वळण रस्ता तर अपघाताचे केंद्रच बनले आहे. या ठिकाणी वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. दुचाकीबरोबरच इतर मोठी अवजड वाहनेही बेफामपणे चालविली जात आहेत. या ठिकाणी पोलीस चौकीची आवश्यकता आहे.