शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्हा परिषद करणार शेतक-यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:37 IST

मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेली जि.प.च्या कृषी विभागाकडून शेतकºयांचा सन्मान करण्याची योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी समितीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेली जि.प.च्या कृषी विभागाकडून शेतकºयांचा सन्मान करण्याची योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी समितीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी दिली.यापूर्वी राजीव सातव हे कृषी सभापती असताना अशा प्रकारे शेतकºयांना पुरस्कार रुपाने सन्मानित करण्यात आले होते. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन प्रत्येक सर्कलमधील एका शेतकºयाला सन्मानित करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने घेतला आहे.जिल्ह्यात डाळिंबाची लागवड वाढत चालली आहे. विविध भागात डाळिंबाच्या फळबागा दिसत आहेत. मात्र या फळबागांना विम्याचे कवच शासनाने दिले नाही. त्यामुळे या फळबागा नैसर्गिक वा इतर आपत्तीत सापडल्या तर शेतकºयांना भरपाई मिळण्याची कोणतीच संधी नाही. यात शेतकºयांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात डाळिंब फळबागांना पीकविमा योजनेत सहभागी करण्याची मागणी करणारा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याचे ठरले. या बैठकीस राखोंडे यांच्यासह जि.प.सदस्य शिवहार नरवाडे, डॉ.सतीश पाचपुते, पुष्पा थोरात, रत्नमाला चव्हाण, श्रीशैल्य स्वामी, कैलास सोळुंके, फकिरा मुंढे, विलास काठमोडे, भीमराव भगत, योगिता दशरथे यांची उपस्थिती होती.इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष घटक योजनेतील विहिरींच्या अनुदान वाटपाबाबतही यावेळी संबंधित अधिकाºयांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.