शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
3
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
4
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
5
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
6
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
7
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
8
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
9
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
10
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
11
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
12
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
13
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
14
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
15
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!
16
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
17
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
18
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
19
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
20
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे

जिल्हा परिषद करणार शेतक-यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:37 IST

मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेली जि.प.च्या कृषी विभागाकडून शेतकºयांचा सन्मान करण्याची योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी समितीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेली जि.प.च्या कृषी विभागाकडून शेतकºयांचा सन्मान करण्याची योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी समितीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी दिली.यापूर्वी राजीव सातव हे कृषी सभापती असताना अशा प्रकारे शेतकºयांना पुरस्कार रुपाने सन्मानित करण्यात आले होते. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन प्रत्येक सर्कलमधील एका शेतकºयाला सन्मानित करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने घेतला आहे.जिल्ह्यात डाळिंबाची लागवड वाढत चालली आहे. विविध भागात डाळिंबाच्या फळबागा दिसत आहेत. मात्र या फळबागांना विम्याचे कवच शासनाने दिले नाही. त्यामुळे या फळबागा नैसर्गिक वा इतर आपत्तीत सापडल्या तर शेतकºयांना भरपाई मिळण्याची कोणतीच संधी नाही. यात शेतकºयांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात डाळिंब फळबागांना पीकविमा योजनेत सहभागी करण्याची मागणी करणारा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याचे ठरले. या बैठकीस राखोंडे यांच्यासह जि.प.सदस्य शिवहार नरवाडे, डॉ.सतीश पाचपुते, पुष्पा थोरात, रत्नमाला चव्हाण, श्रीशैल्य स्वामी, कैलास सोळुंके, फकिरा मुंढे, विलास काठमोडे, भीमराव भगत, योगिता दशरथे यांची उपस्थिती होती.इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष घटक योजनेतील विहिरींच्या अनुदान वाटपाबाबतही यावेळी संबंधित अधिकाºयांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.