शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

जिल्हा परिषद करणार शेतक-यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:37 IST

मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेली जि.प.च्या कृषी विभागाकडून शेतकºयांचा सन्मान करण्याची योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी समितीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेली जि.प.च्या कृषी विभागाकडून शेतकºयांचा सन्मान करण्याची योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी समितीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी दिली.यापूर्वी राजीव सातव हे कृषी सभापती असताना अशा प्रकारे शेतकºयांना पुरस्कार रुपाने सन्मानित करण्यात आले होते. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन प्रत्येक सर्कलमधील एका शेतकºयाला सन्मानित करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने घेतला आहे.जिल्ह्यात डाळिंबाची लागवड वाढत चालली आहे. विविध भागात डाळिंबाच्या फळबागा दिसत आहेत. मात्र या फळबागांना विम्याचे कवच शासनाने दिले नाही. त्यामुळे या फळबागा नैसर्गिक वा इतर आपत्तीत सापडल्या तर शेतकºयांना भरपाई मिळण्याची कोणतीच संधी नाही. यात शेतकºयांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात डाळिंब फळबागांना पीकविमा योजनेत सहभागी करण्याची मागणी करणारा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याचे ठरले. या बैठकीस राखोंडे यांच्यासह जि.प.सदस्य शिवहार नरवाडे, डॉ.सतीश पाचपुते, पुष्पा थोरात, रत्नमाला चव्हाण, श्रीशैल्य स्वामी, कैलास सोळुंके, फकिरा मुंढे, विलास काठमोडे, भीमराव भगत, योगिता दशरथे यांची उपस्थिती होती.इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष घटक योजनेतील विहिरींच्या अनुदान वाटपाबाबतही यावेळी संबंधित अधिकाºयांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.