शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीचे रेशीम उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:49 IST

रेशीम शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकºयांनी इतर पिकांना बगल देत रेशीम उद्योगावर भर दिला आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून रेशीम निर्माण करणाºया किड्यांना अज्ञात रोगाची लागण झाल्याने उत्पन्नात घट होत असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे.

ठळक मुद्देउत्पन्नात घट : पहिल्यांदाच वाईट अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रेशीम शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकºयांनी इतर पिकांना बगल देत रेशीम उद्योगावर भर दिला आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून रेशीम निर्माण करणाºया किड्यांना अज्ञात रोगाची लागण झाल्याने उत्पन्नात घट होत असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे.जिल्ह्यात रेशीमचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कमी वेळात जास्त उपन्न देणारा हा उद्योग असल्याने शेतकºयांनी याच पिकाला सर्वाधिक जास्त पंसती दिली आहे. आज ३०० हेक्टरच्या वर तुतीची लागवड झाली आहे. त्यांना प्रत्येक क्राफ्टपासून उत्पन्नही चांगले मिळाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी रेशीम शेतीवरच भर दिली आहे. पाचही तालुक्यातील गावात रेशीमची शेती सुरु झाली आहे. तर हिंगोली तालुक्यातील पांगरा, भांडेगाव आणि कडती येथे जवळपास २३ शेतकºयांनी दोन वर्षांपासून शेती करणे सुरु केले आहे. मात्र यावर्षी पहिल्यांदाच रेशीम उत्पादन करणारे किडे अंडकोषाबाहेर येताच काहीच हालचाली करीत नसल्याचे शेतकºयांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकºयांनी जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयाशी संपर्क साधून याबद्दलची माहिती दिली. अधिकाºयांनी भेटही देऊन विषबाधा झाल्याचे सांगितल्याचे शेतकरी नामदेव लिंबोळे यांनी सांगितले. विषबाधा झाली असती तर एकाच शेतकºयाच्या शेतात झाली असावी परंतु कडती आणि भांडेगाव येथील शेतकºयांनाही हीच अडचण भासत आहे.नुकसान : विभागीय अधिकाºयांना कळविलेभांडेगाव येथे ३, पांगरी २ आणि कडती येथे १८ शेतकºयांनी रेशीम शेती केली आहे. आतापर्यंत चांगले उत्पन्न मिळाले. परंतु मागील दोन महिन्यांपासून रेशीम किडे मृत होत असल्याने उत्पन्नात घट होत आहे. हा प्रकार शेतकºयांनी विभागीय अधिकाºयांना मेलवर निवेदनाद्वारे कळविला आहे.