शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

हिंगोली जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:10 IST

यावर्षी बोंडआळीने शेतक-यांना हैराण करुन सोडले असून, कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मात्र कपाशीला ४ हजार ७०० रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत.

ठळक मुद्देविक्रीस गर्दी : पांढ-या सोन्याला मिळताये ४ हजार ७०० रुपये भाव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यावर्षी बोंडआळीने शेतक-यांना हैराण करुन सोडले असून, कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मात्र कपाशीला ४ हजार ७०० रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत.मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकºयांवर निसर्ग कोपल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालले आहेत. यंदाही निसर्गाने तर सोडलेच नाही त्यात भर म्हणून बोंड आळीने शेतकºयांच्या नाकीनऊ आणून सोडले आहेत. ज्या शेतीमध्ये क्विंटलाने होणारे कपाशीचे उत्पन्न झाले. ते आता किलोने मोजण्याची वेळ शेतकºयांवर येऊन ठेपली आहे. एकेकाळी शेतातून कापूस आणताना गाडीबैलांच्या दोन फेºया केल्या जात होत्या. आता मात्र कापूस डोक्यावर आणला जात आहे. मागील वर्षी तरी बºयापैकी उत्पन्न झाले होते. यंदा परिस्थिती फारच गंभीर असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे. ४ हजार ३२० रुपये शासकीय भाव असून खाजगी बाजारात ४ हजार ७०० रुपये भाव मिळत असल्याने खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे शासकीय केंद्रावर कापसाची खरेदी केल्यानंतर पैशाची प्रतीक्षा करण्याचे टाळण्यासाठी खाजगी खरेदी केंद्रावर कापासाची शेतकरी विक्री करीत आहेत. एकट्या हिंगोली शहरात एकूण ६ खाजगी खरेदी केंद्र सुरु असून त्यापैकी एक बंद पडले आहे. फक्त ५ खरेदी केंद्रावर खरेदी सुरु आहे. तेथे रात्रीपासून वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.