शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने संपवलं आयुष्य

By admin | Updated: March 3, 2017 15:47 IST

कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यक्तीने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. हिंगोली तालुक्यातील ढोलउमरो परिसरात ही घटना आहे.

 ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 3 - कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यक्तीने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. हिंगोली तालुक्यातील ढोलउमरो परिसरात ही घटना आहे. भानुदास चौधरी(वय 45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली. 
शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेलेल्या मेंढपाळाच्या निर्दशनास हा प्रकार आला. याची माहिती त्यांनी लगेचच मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना दिली. यावेळी घटनास्थळावर मृतदेहाजवळ विषाची बाटली आढळून आली.  मृत भानुदास चौधरी यांच्यावर खाजगी कंपनीचे 60 हजार  रुपयांचे कर्ज असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. शेती त्यांच्या नावे नसून भावाच्या नावावर आहे.  
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे.