शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री पाणंद योजनेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:46 IST

विविध योजनांच्या एकत्रिकरणातून पालकमंत्री शेतपाणंद रस्ते योजना राबविण्यात येणार असून यासाठी आराखडे तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध योजनांच्या एकत्रिकरणातून पालकमंत्री शेतपाणंद रस्ते योजना राबविण्यात येणार असून यासाठी आराखडे तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिला.शासनाने पाणंद रस्ते, शेत रस्ते, पाय रस्ते, गाडीमार्ग अतिक्रमणमुक्त करून त्या ठिकाणी कच्चा अथवा पक्का रस्ता तयार होण्यासाठी ही योजना काढली आहे. या रस्त्यांचे मजबुतीकरण ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे करता येणार आहे. तर हे रस्ते अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करण्यास ५0 हजार रुपये प्रतिकिमी खर्च दिला जाणार असून त्यापेक्षा जास्त रक्कम लागल्यास लोकसहभागातून भरावी लागेल. कच्चा व पक्का रस्ता एकत्रच करायचा झाल्यास वरीलप्रमाणेच निधी मिळेल. यासाठी राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर समित्या राहतील.ग्रामस्तरीय समितीने सरपंचांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतरस्त्याचा प्रस्ताव ठरावासह तहसीलदारांकडे पाठवायचा आहे. या रस्त्यालगतचे शेतकरीच या समितीत सदस्य असतील. उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील तालुका समितीसमोर हे प्रस्ताव आल्यानंतर अतिक्रमण दुरुस्तीचा प्रस्ताव व रस्ते आराखडा बनवायचा आहे. जिल्हा स्तरीय समितीकडे ग्रा.पं., महसूल, भूमिअभिलेख, पोलीस यंत्रणेच्या नियमित बैठका घेवून ही कामे तातडीने होतील, हे पहायचे आहे. यात गरज पडल्यास बंदोबस्तासाठी पोलिसांनी तर मोजणीसाठी भूमिअभिलेख विभागाने शुल्क आकारू नये, असा आदेश आहे. तर ही कामे प्राधान्याने करायची आहेत. तर ही रस्त्यांची कामे कोणत्याही निधीतून अथवा निधी एकत्र करून करता येतील.