शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

गट-क कृषी अधिकाऱ्यांना राजपत्रितचा दर्जा प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:15 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत कार्यरत असणा-या गट क कृषी अधिकाºयांना आता राज्य शासनाने राजपत्रिक अधिका-याचा दर्जा प्रदान केला असून यापुढे या पदाची भरती लोकसेवा आयोगाकडून केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत कार्यरत असणा-या गट क कृषी अधिकाºयांना आता राज्य शासनाने राजपत्रिक अधिका-याचा दर्जा प्रदान केला असून यापुढे या पदाची भरती लोकसेवा आयोगाकडून केली जाणार आहे.जि.प.च्या कृषी अधिकारी या तांत्रिक पदाची भरती यापूर्वी जिल्हा परिषदेमार्फत केली जायची. तर मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना नियुक्ती देत असत. मात्र ग्रामविकास विभागाच्या ११ आक्टोबरच्या निर्णयान्वये जि.प.कडील कृषी अधिकाºयांना वर्ग-२ चा दर्जा प्रदान केला आहे.महाराष्ट्र राज्य जि.प. कृषी तांत्रिक संघटनेकडून यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. त्याला शासनाने प्रतिसाद दिल्याचे त्यांनी पत्रकान्वये कळविले आहे. यामुळे राज्यातील ६४0 जणांना हा दर्जा प्राप्त झाल्याने त्यांचा फायदा होणार आहे. शिवाय हे कर्मचारी आता राज्य कर्मचारी म्हणून गणले जाणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :agricultureशेतीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद