शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गोडतेलाने दीडशेचा टप्पा गाठल्याने फोडणी करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कौठा : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे सतत टाळेबंदीची टांगती तलवार आहे. सर्वसामान्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कौठा : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे सतत टाळेबंदीची टांगती तलवार आहे. सर्वसामान्य माणूस त्रस्त असताना पुन्हा एकदा जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. गोडतेलाने दीडशेचा टप्पा गाठल्याने फोडणीला तेलही मिळेना झाले आहे.

किराणा बाजारात सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने गृहिणींचे गणित कोलमडले आहे. प्रत्येक घरातील कमावत्या व्यक्तीचे आर्थिक समीकरणही बिघडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून सतत खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी गोडतेल शंभर रुपये झाल्याने चिंता व्यक्त होत होती. आता तर ग्रामीण भागात खाद्यतेलाने दीडशेचा टप्पा गाठल्याने सर्वसामान्यांना तेल मिळणेही अवघड होऊन बसले आहे.

दररोज खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी खाद्यतेल महत्त्वाचा घटक आहे. तळण पदार्थ टाळले तरी भाजीची फोडणी व चपातीसाठी गोडतेल आवश्यक आहे. सद्यस्थितीत सोयाबीन ठोक भाव १४५ ते १४८ रुपये झाल्याने ग्रामीण भागात सरासरी प्रतिकिलो भाव दीडशे रुपये झाला आहे. साखर ३६ रुपये ते ४० रुपये किलो, शेंगदाणे ११० ते १२० रुपये किलोने विकले जात आहेत. चहापत्ती ३९० ते ४२० रुपये प्रतिकलो दराने विकली जात आहे. त्यामुळे महागाईच्या काळात चहा पिणेसुद्धा न परवडणारे झाले आहे.

प्रतिक्रिया:

खाद्यतेलासह एकूण होत असलेल्या भाववाढीबाबत गृहिणी आपला रोष व्यक्त करत आहेत. गोडतेल दीडशे रुपये झाले आहे. त्यामुळे सर्व गणित बिघडले आहे. महागाईने कळस गाठला आहे. खाद्यतेलाचे भाव कमी होणे गरजेचे आहे.

- शांताबाई ज्ञानदेव खराटे, कौठा