शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

२५४४ जोडण्यांना निधीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:43 IST

मागील तीन ते चार वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेतील लाभार्थ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. तब्बल अडीच हजार जण अजूनही शिल्लक आहेत. त्यांची माहिती महावितरणच्या मुख्य कार्यालयाने मागविली असल्याने या कामांसाठी निधी मिळण्याचे संकेत मानले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील तीन ते चार वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेतील लाभार्थ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. तब्बल अडीच हजार जण अजूनही शिल्लक आहेत. त्यांची माहिती महावितरणच्या मुख्य कार्यालयाने मागविली असल्याने या कामांसाठी निधी मिळण्याचे संकेत मानले जात आहेत.हिंगोली जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेत केलेल्या सर्व्हेक्षणात नोंदणी केलेल्या शेतकºयांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. हे शेतकरी अनेकदा महावितरणच्या कार्यालयात वीज जोडणीसाठी मागणी करताना दिसतात. त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने या योजनेला निधी देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. खा.राजीव सातव यांनी याप्रश्नी निवेदने दिली तरीही मागील वर्षभरापासून यात कोणतीच प्रगती होताना दिसत नव्हती. आता या योजनेत महावितरणकडून निधी मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. जिल्ह्यात या योजनेबाबत असलेल्या परिस्थितीचा इत्थंभूत अहवाल मागविण्यात आला आहे.या योजनेत ३६४३ लाभार्थ्यांचे काम होणे बाकी होते. त्यापैकी ३५२२ जोडण्यांचा सर्व्हे केला. यात हिंगोलीत ८८, वसमतला ४८, कळमनुरीत ३६0, औंढ्यात १५३, सेनगावात ३२९ जणांना विविध योजनांमधून वीज जोडणी दिल्याचे आढळून आले आहे. तर हिंगोलीत ५२, कळमनुरीत ४३ व औंढ्यात २६ जण तपासणीत आढळलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रश्नच आहे. याबाबतचा अहवाल दिला आहे.महावितरण आपल्या दारी या योजनेत पूर्ण करायच्या जोडण्यांची तालुकानिहाय संख्या हिंगोली-५३३, वसमत-३८९, कणमनुरी-७१९, औंढा-४८२ तर सेनगाव ४२१ अशी आहे. या सर्व कामांसाठी अंदाजित २३ ते २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. अजून या कामांची अंदाजपत्रके तयारकरण्याच्या कामास प्रारंभ झाला नाही. केवळ या योजनेतील शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांचीच संख्या मुंबईच्या कार्यालयास कळविण्यात आली आहे. पुढील सूचना आल्यानंतर प्रत्यक्ष निधी व इतर बाबींचा अंदाज येईल, असे सांगण्यात आले.या योजनेत निधी नसल्यानेच ही कामे ठप्प होती. आता अहवाल मागितला हे खरे आहे. निधी आल्यास तत्काळ कामे करू, असे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले.