शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

रब्बी हंगामाच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST

खरीप हंगामामधून अतिवृष्टीच्या फटक्याने सोयाबीन, मूग, उडीद यासारखे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. परंतु रब्बी हंगामाच्या काळात तरी खरीप हंगामाची ...

खरीप हंगामामधून अतिवृष्टीच्या फटक्याने सोयाबीन, मूग, उडीद यासारखे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. परंतु रब्बी हंगामाच्या काळात तरी खरीप हंगामाची कसर निघावी यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, ऊस आदी पिकांची लागवड केली असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची उगवणही झाली. परंतु वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रब्बी हंगामाच्या पिकांना पाणीपुरवठा केला जात नाही. मध्यरात्री वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना थंडी, साप, रानडुक्कर यांचा सामना करावा लागत आहे. एक आठवडा दिवसा तर एक आठवडा रात्री वीजपुरवठा केला जात आहे. दिवसा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. कोंडीतून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून पूर्णपणे वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.