शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

अखेर हिंगोलीतील पथदिवे झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:15 IST

मागील दहा ते पंधरा दिवसांपासून हिंगोलीतील बंद असलेले पथदिवे आज पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर सुरू झाले आहेत. पालिकेने २५ लाखांचा धनादेश महावितरणला दिला असून ७५ लाख पुढच्या महिन्यात देण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दहा ते पंधरा दिवसांपासून हिंगोलीतील बंद असलेले पथदिवे आज पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर सुरू झाले आहेत. पालिकेने २५ लाखांचा धनादेश महावितरणला दिला असून ७५ लाख पुढच्या महिन्यात देण्यात येणार आहेत.केंद्र व राज्यात सत्ता असताना हिंगोली अंधारात असल्याने चोहोबाजूंनी टीका होत होती. तर पैसे भरायला तयार असताना व जुन्या थकबाकीबाबत हप्ते पाडलेले असताना महावितरणकडून कारवाई होत असल्याने नगराध्यक्ष बाबाराव बांगर व पालिका प्रशासनाने ताठर भूमिका घेतली होती. बांगर यांच्यासह दिलीप चव्हाण, सीओ रामदास पाटील यांनी अधिकाºयांशी चर्चा करूनही फलनिष्पत्ती नव्हती. आज अखेर नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी ही बाब पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या कानावर घातली अन् शहरातील पथदिवे सुरू करण्यास त्यांनी उर्जामंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर २५ लाख भरून पथदिवे रात्री ८ च्या सुमारास सुरू करण्याची कार्यवाही सुरू झाली होती.दरम्यान, आज न.प.त गटनेते नेहालभैय्या, सेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक, मनसेचे बंडू कुटे, माबूद बागवान आदींनी पथदिव्यांच्या देयकांवर आक्षेप घेत मीटर लावून बिल देण्यासाठी आंदोलनाची तयारी चालविली होती. त्यापूर्वीच पथदिवे सुरू झाले आहेत.