शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अखेर भविष्य निर्वाहची बीडीएस प्रणाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

जिल्हा परिषदेंतर्गतच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाहमध्ये जमा केलेली रक्कम अडचणीच्या वेळी काढता येते. ही रक्कम परतावा ...

जिल्हा परिषदेंतर्गतच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाहमध्ये जमा केलेली रक्कम अडचणीच्या वेळी काढता येते. ही रक्कम परतावा किंवा नापरताना म्हणून जमा असलेल्या रकमेच्या ७५ व ८० टक्के मुलामुलींचे शिक्षण, दवाखान्यात औषधोपचार, मुलामुलींचे लग्न, घरबांधणीसाठी, प्लाॅट खरेदीसाठी, कर्ज परतफेड आदी कामासाठी उचलता येते. ही जमा केलेली रक्कम उचलण्यासाठीची शिक्षण विभागाकडून आदेश काढल्यानंतर देयके अर्थ विभागात सादर केल्यानंतर अर्थ विभागाकडून जिल्हा कोषागार कार्यालयात देयकास मंजुरी मिळाल्यानंतर मागणी केलेली रक्कम संबंधित शिक्षक कर्मचारी यांच्या खात्यावर सीएमपीप्रणालीद्वारे जमा करण्यात येते. यात तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. पं.स. ते जि.प. असे अनेक खेटे मारावे लागतात. त्यातच मार्च २०२१ पासून शासनाने बीडीएस प्रणाली बंद केल्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयात देयके पाठवण्यासाठी अधिकारपत्र निघत नसल्याने अर्थ विभागाकडून देयके जिल्हा कोषागार कार्यालयात पाठवण्यात आली नाहीत. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी वेळोवेळी लेखा व वित्त अधिकारी विनोद पाते यांच्याकडे मागणी करून हा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला होता. तसेच संघटनेचा वरिष्ठ स्तरावरूनही पाठपुरावा सुरू होता. ही प्रणाली बंद असल्याने जवळपास ५०० ते ६०० निर्वाह निधी खातेदारांची देयके अर्थ विभागातच रखडली होती. आता ही देयके मंजुरीसाठी कोषागार कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षकांची ससेहोलपट थांबणार आहे.