शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

अन् रिकाम्या हाती परतले शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:51 IST

तालुक्यातील तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात मिळणार म्हणून तालुक्यातील शेकडो शेतकरी कागदपत्रांची पूर्तता रांगेत लागले. मात्रयेथे कार्यरत कर्मचारी जेवणासाठी गेले अन् चक्क सायंकाळीच परत आल्याने शेतकºयांना रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात मिळणार म्हणून तालुक्यातील शेकडो शेतकरी कागदपत्रांची पूर्तता रांगेत लागले. मात्रयेथे कार्यरत कर्मचारी जेवणासाठी गेले अन् चक्क सायंकाळीच परत आल्याने शेतकºयांना रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली आहे.येथे घुगे नावाचे कर्मचारी कार्यरत आहेत. ते दुपारी १.३० ला कार्यालयात आले व कामाला सुरूवात केली. तर दुपारी ३ वाजता जेवण करण्यासाठी बाहेर पडले ते सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यालयात परत आलेच नव्हते. त्यामुळे शेतकºयांनी बियाणे नेण्यासाठी आणलेली वाहनेसुद्धा रिकामीच परत न्यावी लागली. सातबारा, आधार कार्ड, येण्याचा खर्च, वाहनांचा खर्च, शेतकºयांच्या माथी पडला. तालुका कृषी अधिकाºयांसह सर्वांचेच भ्रमणध्वनीही बंद होते. त्यातच १३५० रुपयांना मिळणारी बॅग व टोकण देण्यासाठी ५० रुपयांची दक्षिणा लागत होती. त्यातच कृषी अधिकारी व इतर कर्मचारीही कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी, हा गंभीर प्रश्न असल्याने शेतकºयांनी हे निमूटपणे सहन केले. मात्र नंतर सदर कर्मचारीच गायब झाल्याने शेतकºयांच्या संतापाचा पारा चढल्याने त्यांनी तक्रारीचा मार्ग पत्करला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती