शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नांदापूर परिसरात शेतकऱ्यांनी केला पेरणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

गतवर्षी कापसावर बोंडअळी पडली होती. त्यामुळे कापसाचा उतारा कमी आला. गतवर्षीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा यावेळेस ...

गतवर्षी कापसावर बोंडअळी पडली होती. त्यामुळे कापसाचा उतारा कमी आला. गतवर्षीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा यावेळेस कमी केला आहे. दुसरीकडे सोयाबीन हे नगदी पीक आहे. या पिकाचा पैसा हातात लवकर पडतो यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा जास्त घेतला आहे. गत पाच -सहा दिवसांपासून नांदापूसह परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. दमदार पाऊस पडत असल्यामुळे सध्यातरी शेतकरी आनंदी दिसत आहे. नांदापूर, सोडेगाव, हारवाडी, जामगव्हान, पिंपऴदरी, आमदरी, राजदरी, कंजारा आदी गावांमध्ये पेरण्या जवऴपास आटोक्यात आल्या आहेत. सोयाबीन पिकाबरोबरच कापूस, हळद, तूर, मूग,उडीद आदी पिकेही शेतकऱ्यानी घेेतली आहे.

- गतवर्षी कापसाचे उत्पन्न घटले

गतवर्षी नांदापूर व परिसरातील शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा जास्त घेतला होता. परंतु, अतिवृष्टी व बोंडअळीने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. अतिवृष्टीने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यावेळेस बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाडे पाठ फिरवत पेराही कमी केल्याचे दिसून येत आहे. फोटो १२