शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

शेतक-यांनो, आत्महत्या करू नका- इंदोरीकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:37 IST

शेतीची आता दुरवस्था झाली आहे. मात्र भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांनो खचून आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता धीरोदात्तपणे उभे राहण्याचे आवाहन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतीची आता दुरवस्था झाली आहे. मात्र भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांनो खचून आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता धीरोदात्तपणे उभे राहण्याचे आवाहन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.जि.प.शाळेच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात महाराजांनी शेतकरी, महिला, विद्यार्थी, पालक यांना कसे वागावे, याचा मंत्र दिला. तर आई-वडिलांची सेवा करा, असा सल्ला दिला.व्यसनाधीनतेवर भाष्य करताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तलवार हाती घेतली. पण आजची पिढी दारूची बाटली हाती घेते, ही शोकांतिका आहे. याला पालकच पूर्णपणे जबाबदार आहे. समाजात काही व्यक्ती असामान्य म्हणून एकदाच जन्माला येतात. ते जनमानसाचा ठाव घेतात, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आदींची उदाहरणे त्यांनी दिली.यावेळी मंचावर माजी खा. शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, हरिश्चंद्र शिंदे, रविराज माने आदी मान्यवर उपस्थित होते. तर मोठा जनसमुदायही होता.