शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत अधांतरीच सुटले शेतकऱ्यांचे चुका-यांसाठीचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:07 IST

तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण हातघाईवर आले होते.

ठळक मुद्देदोघांची प्रकृती बिघडली होतीचिंताग्रस्त ग्रामस्थांनीच घेतली चुका-यांची हमी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण हातघाईवर आले होते.२५ जानेवारीपासून उपोषण सुरू असतानाही प्रशासनाने दखलही घेतली नाही. शेवटी सातव्या दिवशी विलास मुटकुळे व केशव मुटकुळे या दोघांची प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केल्याची खबर आडगावात पोहोचली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. नातेवाईक व ग्रामस्थ चिंतेत सापडले होते.दोघांना रूग्णालयात दाखल केले. प्रशासन उपोषणार्थींची दखल घेत नाहीत, म्हणून गावातील पांडुरंग सोनाजी मुटमुळे, सरपंच प्रशांत कंधारकर, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी दत्तराव मुटकुळे यांनी आपसात चर्चा करून उपोषणापासून शेतकºयांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांसह हे सर्वजण जिल्हा कचेरीसमोर उपोषणस्थळी बुधवारी दुपारी पोहोचले. पांडुरंग मुटकुळे यांनी चुकाºयाची रक्कम स्वत: देण्याची हमी दिली. सरपंच प्रशांत कंधारकर व दत्तराव मुटकुळे यांनी जवाबदारी स्वीकारली. शेवटी शब्दांचा मान राखत उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शविली. प्रशासन उपोषणाथीर्ची दखल घेत नसल्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन शेतक-यांचे उपोषण सोडविले.मुख्यमंत्रीमित्र म्हणतो, सोयाबीनच परत करा !सोयाबीनची नोंदणी केल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आलेल्या संदेशाप्रमाणे हिंगोली येथील हमीभाव केंद्रावर ९ नोव्हेंबर रोजी ३४ डाग सोयाबीनची विक्री केल्यानंतर अजूनही त्याची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार बाबाराव घुगे यांनी मार्केटिंग अधिकारी परभणी यांच्याकडे केली आहे. यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. २२ जानेवारी रोजी हमी केंद्र चालविणारे पवार व मॅनेवार यांनी तुम्ही नियमापेक्षा जास्त माल दिल्याने कुठेही जाऊ शकता, असे सांगून धुडकावून लावले. त्यामुळे आता माझे सोयाबीनच परत करा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. बाबाराव घुगे हे मुख्यमंत्रीमित्र असून इतरांची मदत करण्यास भाजपने ही सोय केली. मात्र त्यांनाच कोणी मदतीला धावत नाही.