शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

आरटीई प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:52 IST

शासनाने २0१८-१९ साठीच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात ५९ शाळांत शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत मिळणे शक्य असून यासाठी ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने २0१८-१९ साठीच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात ५९ शाळांत शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत मिळणे शक्य असून यासाठी ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.आरटीई २५ टक्के प्रवेशासंदर्भात यापूर्वी काही शाळांनी अंग काढून घेतले होते. मात्र शिक्षण विभागाने परस्पर अशा सर्व शाळांना या कायद्याखालील प्रवेश प्रक्रियेत आणल्याचा आरोप काही शाळांकडून केला जात होता. शिवाय काही शाळांनी तर न्यायालयात धाव घेत पूर्वीचा परतावा न मिळाल्यास यापुढे आरटीईत प्रवेश प्रक्रियेसाठी सक्ती करू नये, अशी मागणीच केली होती. एकतर ही प्रक्रिया आॅनलाईन असल्याने अनेक गोरगरीब पालकांना ही प्रक्रियाच करणे शक्य होत नाही. त्यातच शासनाकडून परतावा मिळत नसल्याने अनेक मोठ्या शाळा प्रवेश शुल्काची मागणी हमखास करतातच. त्यामुळे मोजक्या शाळांतच आरटीईचा खºया अर्थाने लाभ विद्यार्थ्यांना मिळतो. तो सगळीकडेच मिळावा, यासाठी शासन धोरण निश्चित होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ५९ शाळांत आरटीईच्या ६९२ जागा आहेत. यासाठी ८३७ अर्ज आले आहेत. यापूर्वी २८ फेब्रुवारी ही अंतिम तारीख होती. आता ७ मार्चपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. ६६६.२३४ीिल्ल३.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी केंद्र उभारण्यासही सर्व शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले आहे.