शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

झाडेझुडपांसह केरकचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:35 IST

हळद पिकावर करपा कळमनुरी : तालुक्यात यंदा बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात हळद पिकाची लागवड केली आहे. अनेकांच्या शेतात पीक बहरले ...

हळद पिकावर करपा

कळमनुरी : तालुक्यात यंदा बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात हळद पिकाची लागवड केली आहे. अनेकांच्या शेतात पीक बहरले असून अचानक या पिकाचे पाने वाळून पिवळी पडून करपत आहेत. पिकावर आलेल्या करपा रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला असून हळद पिकावरील या रोगाच्या नियत्रंणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

गहुचे पीक पसरले

कळमनुरी : तालुक्यात मागील आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळी थंड वारे सुटत आहे. सदरिल वारे जोरदार वेगाने सुटत असल्यामुळे कळमनुरी तालुक्यातील अनेक शेतशिवारात बहरलेले गव्हाचे पीक खाली पसरले आहे. गव्हाचे पीक पसरल्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत. या प्रकरामुळे गव्हाच्या पिकात घट होते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडित

हिंगोली : शहरातील वीजपुरवठा सोमवार या दिवशी दिवस - रात्र वारंवार खंडित झाला. वीजेच्या अप लपंडावामुळे शहरातील अनेक नगरवासियांचे वीजउकरणे जळाली आहेत. याचबरोबर वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हातपंप दुरुस्त करण्याची मागणी

औंढा नागनाथ : सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून अनेक नागरिक वाढत्या उन्हाच्या तिव्रेतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीही होताना दिसून येत आहे. नादुरुस्त हातपंपाची दुरूस्ती करावूी, अशी मागणी होत आहे.

मजुरांचे स्थलांतर वाढले

औंढा नागनाथ : हाताला काम मिळावे यासाठी अनेक मजुरवर्ग कामाच्या शोधात पर जिल्ह्यात जात आहेत. तालुक्यात मजुरांसाठी कामे सुरु करावीत,अशी मागणी होत आहे.

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात मोठे वनविभागाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक वन्य प्राणी आहेत. सध्या या भागातील जलस्त्रोत कमी झाले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळत नाही. हरीण, ससे, कोल्हे, निलगाय आदी प्राणी पाण्याच्या शोधात गावकुसात येत आहेत.

रामेश्वर तांडा - वारंगा रस्त्याची दुरवस्था

रामेश्वर तांडा - कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा - वारंगा फाटा या मुख्य रस्त्याची दुरवस्था मागील दोन वर्षभरापासून झालेली आहे. परत या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

उड्डाणपुलाचे काम संथगतीने

हिंगोली : शहरातील खटकाळी रस्त्यावर होणाऱ्या उड्डाणपुलाचे काम संथगतीने होत आहे. यामुळे पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला असून मागील वर्षभरापासून वाहनधारक व नागरिकांना याठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे. रस्ता उखडला असल्यामुळे याठिकाणी धुळीचे प्रमाण वाढले आहे.