शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

हिंगोलीत खाद्यतेलाचे भाव वाढले, डाळींमध्ये स्थिरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:25 IST

हिंगोली : शहरातील मंडईमध्ये भाजीपाल्याची आवक जास्त असल्यामुळे भाजीपाला स्वस्त मिळत असला तरी खाद्यतेलाचे भाव मात्र वाढलेले पहायला मिळत ...

हिंगोली : शहरातील मंडईमध्ये भाजीपाल्याची आवक जास्त असल्यामुळे भाजीपाला स्वस्त मिळत असला तरी खाद्यतेलाचे भाव मात्र वाढलेले पहायला मिळत आहेत.

यावर्षी पाण्याची मुबलकता असल्यामुळे भाजी उत्पादकांनी भाजीपाल्याचे उत्पादन जास्त घेतले. त्यामुळे सद्य:स्थितीत भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंद पसरला आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेत शनिवारी तूरडाळ ११० रुपये किलो, हरभरा डाळ ६० रुपये किलो, मसूर डाळ ५५ रुपये किलो, मूगडाळ ११० रुपये किलो, उडीद डाळ ११० रुपये किलो दराने विक्री झाली. आठ दिवसांपूर्वी तांदूळ १४२ रुपये किलो होता. तो १४८ रुपये किलोने विक्री होत आहे. गुळाचा भाव आठ दिवसांपूर्वी ५० रुपये किलो होता. आजमितीस ३५ रुपये किलोने विकला जात असून साखर ३७ रुपये किलोवरून ३४ रुपये किलोने विक्री होत आहे.

खाद्यतेलाचे भाव मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सोयाबीन पंधरा दिवसांपूर्वी ११० रुपये किलो होते ते आज १२० रुपये किलोने विक्री होत आहे. सूर्यफूल ११५ रुपये किलोवरून १२५ रुपये तर शेंगदाणा तेल १३० रुपये किलोवरूल १४० रुपये किलोने विक्री होत आहे.