शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वीज तोडल्याने वाळतेय गव्हाचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST

साटंबा, भांडेगाव, पारोळा, सावा, नवलगव्हाण, जामठी खु. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील वीज बिल न भरल्याने महावितरणने अचानक वीज पुरवठा खंडित ...

साटंबा, भांडेगाव, पारोळा, सावा, नवलगव्हाण, जामठी खु. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील वीज बिल न भरल्याने महावितरणने अचानक वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी काही शेतकऱ्यांनी आमची काही थकीत रक्कम भरून वीज जोडणी पूर्ववत करण्याची मागणी महावितरणचे अभियंता रायपुरे यांच्याकडे केली; मात्र पूर्ण बिल भरणा केल्याशिवाय वीज जोडल्या जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. शेतकऱ्याचे गव्हाचे पीक हे अंतिम भिजवणीसाठी आले आहे. पावसाळी हंगाम तर शेतकऱ्यांचा पूर्णतः गेला, त्यानंतर कापूस आणि हळदीवर रोग पडल्याने ही पिकेही अर्ध्यावरच आलेत. गहू , हरभरा ही पिके पाण्याअभावी वाळतात की काय? हा प्रश्न पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी आ. तानाजी मुटकुळे यांची भेट घेऊन समस्या मांडली. मुटकुळे यांनी अधीक्षक अभियंता जाधव यांची भेटून शेतकऱ्यांनी याबद्दल चर्चा करून तीन हजार रुपयांची भरणा केला, तसेच वीज जोडणी करावी, अशी मागणी केली. यावेळी फुलाजी शिंदे, संतोष टेकाळे, गोल्डी सोनी, नारायण खेडकर, गणेश शिंदे, तुकाराम शिंदे, रघुनाथ कराळे, सरपंच गजानन घ्यार, समाधान टापरे, प्रकाश घ्यार, गणेश घ्यार, रमेश टापरे, सारंग घ्यार आदी उपस्थित होते.