शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

महाआवास त्रैमासिकाचे जिल्हास्तरीय विमोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

जानेवारी ते मार्च २०२१ या त्रैमासिकातील अहवालानुसार हिंगोली जिल्हा विभागात प्रथम क्रमांकावर आहे. अहवालानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ...

जानेवारी ते मार्च २०२१ या त्रैमासिकातील अहवालानुसार हिंगोली जिल्हा विभागात प्रथम क्रमांकावर आहे. अहवालानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०१६-२०१७ ते २०२०-२०२१ या कालावधीमध्ये हिंगोली जिल्ह्याचे उद्दिष्ट ११ हजार ७७ असून त्यापैकी ६ हजार ७११ घरकुले पूर्ण करून विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे. शबरी आवास योजना ग्रामीण २०१६-२०१७ ते २०१९-२०२० या कालावधीमध्ये जिल्ह्याचे उद्दिष्ट २ हजार ९८२ असून, त्यापैकी २ हजार २८० घरकुले पूर्ण करून विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे.

पारधी आवास योजनेत ३५ पैकी ३५ घरकुले पूर्ण करून राज्यात व विभागात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच रमाई आवास योजना ग्रामीण २०१६-२०१७ ते २०१९-२०२० या कालावधीमध्ये जिल्ह्याचे उद्दिष्ट ६ हजार ७०८ असून, त्यापैकी ४ हजार ४१८ घरकुले पूर्ण करून विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांनी त्रैमासिकाच्या संपादकीय लेखात विविध घरकुल योजनांमध्ये औरंगाबाद विभागात हिंगोली अग्रेसर असून चांगली कामगिरी केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले आहे. २८ जून २०२१ रोजी जिल्हा परिषद येेथे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या त्रैमासिकाचे जिल्हास्तरीय विमोचन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. पी. पोहोरे, सहायक प्रकल्प अधिकारी जी. पी. बोथीकर, लेखाधिकारी मनोज पिंनगाळे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी गणेश पाटील, संतोष काळे, फारानोद्दिन सय्यद, सचिन इंगोले आदी उपस्थित होते.

फोटो ७