शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

जिल्ह्यात ६0५ बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:22 IST

जिल्ह्यात ग्रामीण भागात कुपोषित १६४ तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४४१ एवढी आहे. आता शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून निकषाप्रमाणे सर्वच कुपोषित बालकांना बालविकास केंद्रांमध्ये दाखल केले जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण भागात कुपोषित १६४ तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४४१ एवढी आहे. आता शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून निकषाप्रमाणे सर्वच कुपोषित बालकांना बालविकास केंद्रांमध्ये दाखल केले जाणार आहे.यापूर्वी कुपोषणमुक्तीसाठी आरोग्य विभागाकडून महिला व बालकल्याण विभागाला निधी दिल्यानंतर एका महिनाभरात या मुलाला पोषण आहार देवून त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असे. मात्र आता त्यात बदल केला आहे. शासनाने थेट या विभागालाच निधी देवू केला. तो आयुक्त स्तरावरून खर्ची पडणार आहे. शहरी असो वा ग्रामीण भागातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील सर्वच बालकांच्या दंड घेर, उंची व वजनाची माहिती घेतली जाणार आहे. यासाठी सेविकांमार्फत वैद्यकीय अधिकारी तपासणी करणार आहेत. त्याचबरोबर पर्यवेक्षिकांकडून त्यांची पुन्हा पाहणी केली जाणार आहे. त्यातून वयानुसार कुपोषणात मोडणाºया बालकांना बारा आठवड्यांसाठी बाल विकास केंद्रात ठेवून त्यांना इडीएनएफ अर्थात एनेर्जी डेन्स न्यूट्रिशियस फूड दिले जाणार आहे. ते १00 ग्रामचे पाकिट असून ते बालकांनी खावे यासाठी त्यात गोडवाही असणार आहे.जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांची प्रकल्पनिहाय संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता सरसकट बालकांची तपासणी होणार आहे. तर त्यात दंडाचा घेर, वजन, उंची व वयाचे निकष काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. या सर्व प्रकारामुळे तीव्र कुपोषित बालकांचीच खरी संख्या साडेचारशेच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. शिवाय यात अंगणवाडीच्या बाहेरील मुलांचीही तपासणी करायची असल्याने त्या मुलांचीही माहिती आता नव्याने उपलब्ध होणार आहे. सध्या असलेली आकडेवारी ही अंगणवाडीत येणाºया बालकांचीच आहे. त्यामुळेही संख्येत वाढ होणार आहे. तर काही ठिकाणी हे आकडे कमी दाखविले जाण्याची शक्यता असून त्यांनाही आता लपवा-छपवी न करता यात चांगले काम करण्याची संधी आहे.