शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

कर्जमाफी फसवीच-वडकुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:17 IST

जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात राष्टÑीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. कर्जमाफीचाही काही ताळमेळ नाही. ही योजनाच फसवी असल्याचा आरोप आ. रामराव वडकुते यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात राष्टÑीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. कर्जमाफीचाही काही ताळमेळ नाही. ही योजनाच फसवी असल्याचा आरोप आ. रामराव वडकुते यांनी केला.हिंगोली जिल्ह्यात अवैध १० टक्के पीक कर्ज वाटप झाले. शेतकरी बँकेत गेल्यास त्याला जुन्या थकबाकीचा दाखला दिला जातो. एकीकडे कर्जमाफीचा अर्ज भरला तो ग्रीनलिस्टमध्ये आहे हे माहिती असताना नवे कर्ज न देण्यामागचे कोडे उलगडत नाही.अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. खात्यावर रक्कम जमा नाही. २६२ कोटींची कर्जमाफी झाली तरी कुणाला, असा सवालही वडकुते यांनी विचारला. शेतकºयांचा अंत पाहू नका, त्यांच्या संयमाचा बांध फुटणे कुणालाच परवडणे शक्य नाही. जगाचा पोशिंदा सरकारच्या धोरणामुळे भिकेकंगाल झाल्याचा आरोपही आ. वडकुते यांनी केली. हिंगोली शहरात चौदा वर्षीय मुलाचा भूमिगत गटार योजनेच्या खोदकामात बुडून मृत्यू झाला. या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी वडकुते यांनी केली तर यात देखरेख ठेवण्यात कमी पडलेल्या दोषींवर कारवाईची मागणी केली.मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्याशी चर्चा करून संबंधितास मदत मिळवून देण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले.हिंगोली जिल्ह्यात मागील काही काळात नुसत्या घोषणांचा पाऊस पडत आहे. कोणतेच विकास काम झाले नाही.शासनाकडे समस्या मांडली की, ती पूर्ण करण्याचे लगेच आश्वासन देतात. पुढे काहीच होत नाही, आम्ही यात तरी अच्छे दिन येतील काय, याचा शोध घेत असल्याचेही ते म्हणाले.यावेळी जि.प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, माधवराव कोरडे, संजय दराडे, बी.डी. बांगर, शशिकांत वडकुते आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीgovernment schemeसरकारी योजना